भारतात सध्या आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमाचा थरार सुरु आहे. त्याआधी यजमान टीम इंडियाने भारतात सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात न्यूझीलंडला पराभूत करुन टी 20i वर्ल्ड कप ट्रॉफीवर आपली मोहोर उमटवली. भारत यासह सलग दुसऱ्यांदा आणि सर्वाधिक तिसऱ्यांदा टी 20i वर्ल्ड कप जिंकणारा संघ ठरला. भारताला वर्ल्ड कप जिंकवण्यात विकेटकीपर बॅट्समन संजू सॅमसन याने प्रमुख भूमिका […]
GK : भारतात फोन नंबर फक्त 10 अंकीच का असतो? वाचा रंजक कारण
Mobile Nमोठ्या लोकसंख्येचे नियोजन: भारताची लोकसंख्या प्रचंड असल्याने, प्रत्येकाला एक वेगळा (Unique) नंबर मिळावा यासाठी 10 अंकी क्रमांकाची निवड करण्यात आली आहे.umber अब्जावधी कॉम्बिनेशन्स: 10 अंकी नंबरमुळे 0 ते 9 या अंकांपासून 1000 कोटी (10 अब्ज) वेगवेगळे नंबर तयार करण्याची क्षमता मिळते, ज्यामुळे भविष्यातील गरज पूर्ण होऊ शकते. नॅशनल नंबरिंग प्लॅन: ही व्यवस्था 'नॅशनल नंबरिंग […]
13 वर्ष लहान अभिनेत्रीच्या प्रेमात होते रजनीकांत, घरी पोहोताच झालेला अपशकुन… तिच्या मृत्यूने हादरलेला देश
साउथ सुपरस्टार रजनीकांत यांच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतातच नाही तर, जगभरात फार मोठी आहे. रजनीकांत यांचा कूल अंदाज चाहत्यांना प्रचंड आवडतो. रजनीकांत यांच्या प्रोफेशनल आयुष्याबद्दल आज सर्वांना माहिती आहे. पण त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल फार कोणाला माहितीन नाही. आज रजनीकांत त्यांच्या कुटुंबियांसोबत आनंदी आयुष्य जगत आहेत, पण एक काळ असा देखील होता, जेव्हा रजनीकांत स्वतःपेक्षा 13 […]
American Tariff : युद्धविराम होताच डोनाल्ड ट्रम्प यांचा सर्वात मोठा धक्का, थेट 50 टक्के टॅरिफची घोषणा, चिंता वाढली
अखेर अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम झाला आहे. पाकिस्तानच्या मध्यस्थीने अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम झाला. इराण, अमेरिका आणि इस्त्रायलमध्ये भीषण युद्ध सुरू होतं, या युद्धाचा फटका हा केवळ या तीनच देशांना बसला नाही, तर या युद्धामुळे संपूर्ण जग मोठ्या संकटात सापडलं होतं. इराणने स्ट्रीट ऑफ होर्मूज बंद केल्यामुळे जगात मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं होतं. त्यामुळे […]
तुम्हालाही ‘या’ समस्या आहेत? चुकूनही कच्चा कांदा खाऊ नका
कांदा हा भारतीय संस्कृतीचा महत्वाचा भाग आहे. जेवणात तसेच सॅलडमध्ये कांदा आवडीने खाल्ला जातो. कांद्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी आणि इतर अनेक आवश्यक पोषक तत्वे असतात. पण तुम्हाला माहित आहे का की कच्चा कांदा खाणे प्रत्येकांच्या आरोग्यासाठी फायदेशीर नसतो. कारण काहींना आरोग्य समस्यामुळे कांद्याच्या सेवनाने आजार आणखीन वाढू शकतो. त्यामुळे कोणत्या लोकांनी कांदा खाणे टाळावे हे […]
एप्रिल महिन्यात ‘या’ 4 राशींच्या लोकांचे पलटणार नशीब, लक्ष्मी देवीची राहिल कृपा
ज्योतिषशास्त्रानुसार एप्रिल महिना अनेक राशींसाठी खूप विशेष आणि फायदेशीर ठरणार आहे. कारण या महिन्यात धनाची देवी लक्ष्मी माता काही राशींवर प्रसन्न होऊन धनलाभाचा आशीर्वाद देणार आहे. त्यामुळे ज्यांची आर्थिक परिस्थिती बऱ्याच दिवसांपासून कमकुवत आहे त्यांच्यासाठी हा महिना दिलासा आणि चांगली बातमी घेऊन येऊ शकतो. ज्योतिषीय गणनेनुसार एप्रिलमध्ये ग्रह आणि ताऱ्यांच्या स्थितीमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील. […]