आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील अनेकांना आपल्या आयुष्यात मार्गदर्शक ठरतात. चाणक्य यांनी आपल्या आयुष्यात अनेक चांगले आणि वाईट अनुभव घेतले, या अनुभवाचं सार चाणक्य यांनी आपल्या या चाणक्य नीती नावाच्या […]
lifestyle
उन्हाळ्यात स्किनकेअर करताना तुम्ही सुद्धा ‘या’ 5 सामान्य चुका करताय? जाणून घ्या
उन्हाचे चटके लागायला सुरूवात झाली आहे. तसं पाहायला गेलं तर हा ऋतू फारसा कोणाला आवडत नाही कारण या ऋतूत कडक उन्हाचा त्रास तर होतोच, त्याशिवाय तीव्र सूर्यप्रकाश, घाम, धूळ आणि वाढत्या उष्णतेचा थेट परिणाम त्वचेवर होतो आणि त्यामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्या वाढू लागतात. या ऋतूत योग्य त्वचेची काळजी घेतली नाही तर टॅनिंग, पिंपल्स, सनबर्न, […]
देशाच्या या 5 राज्यात या प्राण्याच्या मटणाला अचानक वाढली मागणी, काय आहे कारण ? पाहा आकडे
बाजारात रेड मिटमध्ये बकरी, शेळी आणि मेंढ्याचे मटण प्रचलित आहे. बकरी ईद ( ईद-उल-अज्हा ) च्या निमित्ताने कुर्बाणीसाठी बकऱ्यांची खरेदी आणि विक्री सर्वात जास्त होत असते. रेड मिट म्हटले की आधी बकरी आणि बोकडाला सर्वाधिक मागणी असायची. त्यानंतर दुसरा पर्याय चिकनला असायचा. परंतू आता मांस बाजाराचे गणित अचानक बदलत आहे. वास्तविक मांस म्हटले की संपूर्ण […]
ज्योतिषशास्त्रानुसार विड्याच्या पानांनी करा ‘हे’ 4 चमत्कारिक उपाय, प्रत्येक समस्या होईल दूर
हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात विड्याचे पान खूप पवित्र मानले जाते. हे पान विधींपासून ते शुभ प्रसंगी सर्व गोष्टींमध्ये वापरले जाते. त्याच आयुर्वेदातही विड्याच्या पानांचे अनेक आरोग्यदायी फायदे सांगितले आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की हे साधे दिसणारे विड्याचे पान तुमच्या जीवनातील अनेक समस्या सोडवू शकते? ज्योतिषशास्त्रानुसार विड्याच्या पानांचा चमत्कारिक उपाय केल्याने तुम्हाला वाईट नजरेपासून […]
‘या’ दिशेला चुकूनही लावू नका तुळशीचे रोप, नाहीतर घरात गरिबी येईल हे निश्चित
तुळशी मातेला देवी लक्ष्मीचा अवतार मानले जाते. हिंदू आध्यात्मिक परंपरेत तुळशीचे खूप विशेष महत्त्व आहे. पुराणांमध्ये असेही म्हटले आहे की तुळशीचे रोप भगवान विष्णूंना प्रिय आहे, आणि म्हणूनच ज्या घरामध्ये व अंगणात तुळशीचे रोपं असतं त्या ठिकाणी शांती, आनंद आणि समृद्धी येते. शास्त्रांनुसार तुळस ही सकारात्मक उर्जेचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. मात्र तुळशीचे रोपं तुम्ही […]
‘या’ 3 राशींसाठी लवकरच सुरु होईल सुवर्णकाळ… कोणती आहे तुमची रास?
ज्योतिषशास्त्रात, ग्रहांची हालचाल आणि स्थिती अत्यंत महत्त्वाची मानली जाते. ग्रहांचे संक्रमण किंवा विशेष युती विविध शुभ आणि अशुभ योग निर्माण करतात, ज्यामुळे सर्व 12 राशींच्या जीवनावर सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. पण तीन राशींसाठी काळ उत्तम राहणार आहे. या संदर्भात, 16 मार्च 2026 रोजी एक विशेष ज्योतिषीय युती तयार होणार आहे, ज्याला महालक्ष्मी राजयोग म्हणून […]