नागपूर येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात आसन व्यवस्थेवरून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गट आणि काँग्रेसमध्ये वाद निर्माण झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरेंच्या २० आमदारांपैकी १४ आमदारांना पुढील रांगेत जागा देण्यात आली होती. यावर काँग्रेसने आक्षेप घेतला की, त्यांच्या ज्येष्ठ आमदारांना ठाकरेंच्या कनिष्ठ आमदारांच्या मागे बसावे लागत आहे. काँग्रेसच्या तक्रारीनंतर विधिमंडळाने त्यांच्या सहा […]
Latest News
‘बिग बॉस 19’ विजेत्याच्या पत्नीचा कधीच मूल जन्माला न घालण्याचा निर्णय; गौरव खन्ना स्पष्ट म्हणाला..
प्रसिद्ध टीव्ही अभिनेता गौरव खन्नाने ‘बिग बॉस 19’चं विजेतेपद पटकावलं आहे. गौरवने आजवर अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. आपल्या कामासोबतच तो त्याच्या खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत आला आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर गौरव विविध मुलाखींमध्ये त्याच्या अनुभवाविषयी मोकळेपणे व्यक्त होत आहे. अशाच एका मुलाखतीत त्याला त्याच्या पत्नीच्या एका निर्णयाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. गौरवची […]
Jasprit Bumrah याचा महारेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय गोलंदाज
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर एकदिवसीय मालिकेत 2-1 ने विजय मिळवला. टीम इंडियाने त्यानंतर टी 20I मालिकेतही विजयी सुरुवात केली आहे. टीम इंडियाने कटकमधील 5 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेवर एकतर्फी आणि धमाकेदार विजय साकारला. भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 176 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर दक्षिण आफ्रिकेला 80 धावाही करता आल्या नाहीत. टीम इंडियाने […]
अकाली मृत्यू झाल्यास आत्म्याशी होतो क्रूर खेळ, गरुड पुराणातील अचंबित करणारी माहिती जाणून घ्या!
गरुड पुराणात अकाली झालेला मृत्यू सर्वात कठीण आणि कष्टदायक मानला जातो. आत्महत्या, मोठा आजार, हत्या, अपघात या माध्यमातून झालेल्या मृत्यूला अकाली मृत्यू म्हटले जाते. अकाली मृत्यू झाल्यावर काय होते, याची माहिती गरुड पुराणात दिलेली आहे. गरुड पुराणाणुसार नैसर्गिक पद्धतीने मृत्यू झाला असेल तर त्या व्यक्तीची आत्मा यमदूत घेऊन जातो. मात्र अकाली मृत्यू झाला असेल तर […]
किचनमधील डस्टबीनची दुर्गंदी दूर करायची आहे? मग या सोप्या ट्रिक वापरा, काम होऊन जाईल
किचन ही घरातील अशी जागा आहे, जी नेहमी स्वच्छ असणे गरजेचे आहे. कारण किचनमधून दुर्गंधी येत असेल तर स्वयंपाक करायलाही मन लागत नाही. त्यामुळेच किचनमध्ये निघालेल्या कचऱ्याची वेळीच विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. अनेकजण किचनमध्ये निघालेला कचरा थेट किचनमधील डस्टबीनमध्ये टाकतात. त्याचा परिणाम म्हणून किचनमध्ये फार दुर्गंधी सुटते. किचनमध्ये ठेवलेल्या डस्टबीनला दुर्गंधी येऊ नये म्हणून काही […]
मंगलादित्य राजयोग : 5 राशींच्या गोल्डन पिरीयडची सुरुवात! करियरमध्ये यश; बँक बॅलन्सही वाढेल
ग्रहांचा सेनापती मंगळ 7 डिसेंबर 2025 रोजी वृश्चिक राशीतून धनु राशीत प्रवेश केला आहे आणि तो 1 फेब्रुवारी 2026 पर्यंत याच राशीत राहील. त्यानंतर आता 16 डिसेंबर रोजी ग्रहराज सूर्य धनु राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे धनु राशीत मंगळ आणि सूर्य यांची युती होईल. ज्योतिषशास्त्रात याला अत्यंत शुभ मानला जाणारा मंगलादित्य राजयोग म्हणतात. धनु राशीत मंगळ […]