PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 23 मार्च रोजी TV9 नेटवर्कच्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे समिट 2026’मध्ये सहभागी होतील. WITT समिट 2026 हे भारतीय विचारवंत, धोरणकर्ते आणि जगातील तत्रांना एकाच मंचावर एकत्र आणण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात येते. या मंचावर देशाचे भविष्य आणि जागतिक मंचावर भारताची वाढती भूमिका यावर सखोल चर्चा होईल. पंतप्रधान मोदी यांच्या […]
india
Jhimma 3: आता होणार राडा..; ‘झिम्मा 3’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर होताच कमेंट्स
Jhimma 3 : ‘झिम्मा’, ‘झिम्मा 2’ नंतर आता ‘झिम्मा’ सिनेमाचा तिसरा भाग लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सांगायचं झालं तर, ‘झिम्मा’ सिनेमाचे दोन्ही भाग पाहिल्यानंतर अनेक महिलांनी बॅगा भरल्या आणि सहलीला निघाल्या… आता महिलांना ‘झिम्मा’ सिनेमाच्या तिसऱ्या भागाची प्रतीक्षा आहे.. दिग्दर्शक हेमंत ढोमे दिग्दर्शित सिनेमाने बॉक्स ऑफिस गाजवलं होतं… आता ‘झिम्मा’ सिनेमाचा तिसरा भाग कधी […]
भोंदूबाबा अमावस्या, पौर्णिमेच्या दिवशीच यायचा… त्या गोष्टींमुळे गावकरीही व्हायचे भयभीत; आजही मनात धसका
नाशिक जिल्ह्यातील पाथर्डी शिवारात 'भोंदू बाबा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॅप्टन अशोक खरात याने कोट्यवधी रुपयांची जमीन मालकी हक्कात ठेवली आहे. सुमारे ३० एकर क्षेत्र असलेल्या या जमिनीची बाजारभावाने १५० कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमत आहे. या सर्व जागा कंपाऊंड करून बंदिस्त केल्या आहेत, ज्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गावकऱ्यांच्या माहितीनुसार, अशोक खरात हा […]
भोंदूबाबा खरातप्रकरणी आता थेट उद्धव ठाकरेंना..; भाजपच्या खळबळजनक दाव्यानंतर मोठा ट्वीस्ट
सध्या महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन आणि भोंदूगिरीच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भोंदू बाबाच्या दरबारात जाणाऱ्या मंत्र्यांना सह-आरोपी करण्याची मागणी केली आहे. यानंतर आता त्यांच्यावर प्रतिहल्ला करण्यात आला आहे. जर मंत्र्यांना सह-आरोपी करायचे असेल, तर याच भोंदू बाबासाठी पायघड्या घालणारे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांनाही सह-आरोपी करणार […]
विरोधकांचे कोण-कोण जायचे ? खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
नाशिकचे अशोक खरात प्रकरण अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणात अनेक महिलांवर अत्याचार झाला आहे. लाजेखातर किंवा सामाजिक दबावामुळे अशा प्रकरणात महिला तक्रार करायला पुढे येत नाहीत. त्यांना धीर देऊन त्यांच्याकडून माहिती घेऊन त्यांच्या तक्रारी आधारे गुन्हे दाखल झालेले आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा भंडाफोड आम्हीच केलेला आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. या प्रकरणाला […]
रणवीरने ‘कांतारा’ची नक्कल करत चिडवलेलं, आता ऋषभ शेट्टीने ‘धुरंधर 2’साठी जे लिहिलं, ते वाचून तुम्हीही म्हणाला वाह!
गोवा सरकारद्वारे आयोजित 56 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अभिनेता रणवीर सिंहने ‘कांतारा : चाप्टर 1’च्या क्लायमॅक्समध्ये दाखवलेल्या चावुंडी देवीचा अपमान केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. ‘इफ्फी’च्या मंचावर रणवीरने चावुंडी देवीचा उल्लेख ‘भूत’ म्हणून केला होता. त्याचा व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंग झाली होती. त्यानंतर ऋषभनेही देवीचा अपमान केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. […]