चक्रीवादळ सेन्यारनंतर आता पुन्हा एक नवं संकट देशावर घोंघावत आहे. बंगालच्या उपसागरामध्ये डिटवाह नावाचं महाभयंकर चक्रीवादळ निर्माण झालं आहे. या चक्रीवादळानं श्रीलंकेमध्ये धुमाकूळ घातला आहे. यमन या देशानं या चक्रीवादळाला डिटवाह हे नाव दिलं आहे. या चक्रीवादळामुळे श्रीलंकेत हाहाकार उडाला असून, हे चक्रीवादळ आता हळुहळु भारताकडे सरकत आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं सतर्कतेचा इशारा दिला […]
india
सोनं चोरी झाले तर पैसे परत मिळणार, पण खरेदी करताना ही गोष्ट लक्षात ठेवा
Gol Jewellery Insurance Policy: भारतात सोने हे समृद्धी आणि संपन्नतेचे प्रतिक मानल्या जाते. सणासुदीला आणि इतर चांगल्या मुहूर्तावर सोन्याची खरेदी करण्यात येते. पण सोने घालून मिरवणे तितके सोपे राहिलेले नाही. सोने चोरट्यांची टोळी सक्रिय आहे. अनेक शहरात महिलांच्या गळ्यातील सोनंसाखळी,मंगळसूत्र हिसकावण्याच्या घटना समोर येत आहे. त्यामुळे मोठे नुकसान होते. या सोने चोरीची तुम्हाला भरपाई मिळू […]
टॅरिफ दबावामध्ये सर्वात मोठी गुडन्यूज, आता जगभरात भारताचा डंका, डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का
अमेरिकेनं भारतावर लावलेल्या टॅरिफचा प्रभाव हा देशाच्या जीडीपीवर पडू शकतो असा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत होता. मात्र भारतानं हे सर्व अंदाज चुकीचे ठरवत जगाला आश्चर्याचा धक्का दिला आहे. अमेरिकेनं लावलेला टॅरिफ आणि सध्या जागतिक बाजारपेठेत सुरू असलेल्या प्रचंड उलथापालथीनंतर देखील भारताला मोठ यश मिळालं आहे. भारत जगात सर्वात वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये प्रथम […]
GK : भारताची ही 5 नावे तुम्हाला माहिती आहेत का?
भारत : हे भारताचे अधिकृत नाव आहे आणि ते संविधानिक नाव आहे. हे नाव राजा भरत यांच्या नावावरून आले आहे. आपल्या देशाला या नावाने संपू्र्ण जगात ओळखले जाते. इंडिया : हे देखील भारताचे अधिकृत नाव आहे. हे नाव सिंधू (Indus) नदी च्या नावावरून पडले असून ग्रीक लोकांनी हे नाव प्रथम वापरले होते. या नावानेही भारताची […]
पतीने AI च्या मदतीने पत्नीसाठी एसीचा पास बनवला, पण दोन चुका नडल्या अन् दोघेही… नेमकं काय घडलं?
एसी लोकलमध्ये बनावट सीझन पासचा वापर करून प्रवास करणाऱ्या एका हायप्रोफाइल इंजिनिअर दाम्पत्याला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. पतीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाचा गैरवापर करून हा बनावट पास तयार केला होता. मात्र, एका सतर्क टीसीमुळे त्यांची ही फसवणूक उघडकीस आली. यामुळे या दोघांनाही थेट तुरुंगाची हवा खावी लागल्याचे पाहायला मिळाले. नेमके काय घडले? बुधवारी […]
नकाशा बदलणार, पाकिस्तानातील सिंध भारतात सामील होऊ शकतो, राजनाथ सिंह यांनी दिले संकेत
भारत आणि पाकिस्तानची 1947 साली फाळणी झाली होती, त्यावेळी भारतीय संस्कृतीशी निगडीत असलेली अनेक ठिकाणे पाकिस्तानात गेली होती. यात सिंध प्रांताचाही समावेश आहे. अशातच आता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एका कार्यक्रमात मोठे विधान केले आहे. सिंधची भूमी कदाचित भारताचा भाग नसेल, परंतु सांस्कृतिक दृष्टिकोनातून, सिंध नेहमीच भारताचा भाग राहील असं सिंह यांनी म्हटलं आहे. […]