एसी लोकलमध्ये बनावट सीझन पासचा वापर करून प्रवास करणाऱ्या एका हायप्रोफाइल इंजिनिअर दाम्पत्याला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. पतीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाचा गैरवापर करून हा बनावट पास तयार केला होता. मात्र, एका सतर्क टीसीमुळे त्यांची ही फसवणूक उघडकीस आली. यामुळे या दोघांनाही थेट तुरुंगाची हवा खावी लागल्याचे पाहायला मिळाले. नेमके काय घडले? बुधवारी […]
india
नकाशा बदलणार, पाकिस्तानातील सिंध भारतात सामील होऊ शकतो, राजनाथ सिंह यांनी दिले संकेत
भारत आणि पाकिस्तानची 1947 साली फाळणी झाली होती, त्यावेळी भारतीय संस्कृतीशी निगडीत असलेली अनेक ठिकाणे पाकिस्तानात गेली होती. यात सिंध प्रांताचाही समावेश आहे. अशातच आता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एका कार्यक्रमात मोठे विधान केले आहे. सिंधची भूमी कदाचित भारताचा भाग नसेल, परंतु सांस्कृतिक दृष्टिकोनातून, सिंध नेहमीच भारताचा भाग राहील असं सिंह यांनी म्हटलं आहे. […]
सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीत भारताचा दबदबा, पाकिस्तानची अवस्था वाईट, कोण कितव्या स्थानावर?
जागतिक स्तरावर भारताची ताकद वाढत आहे. अलिकडेच ऑस्ट्रेलियाच्या प्रतिष्ठित लोवी इन्स्टिट्यूटने वार्षिक आशिया पॉवर इंडेक्स 2025 अहवाल जारी केला आहे. यात 27 आशियाई देशांच्या लष्करी, आर्थिक, राजनैतिक आणि सांस्कृतिक ताकदीचा उल्लेख करण्यात आला आहे. या अहवालानुसार चीन आशियातील प्रमुख शक्ती म्हणून उदयास येत आहे. तसेच भारताची ताकदही आशियात वाढत असल्याचे यातून समोर आले आहे. मात्र […]
नवरीचा अपघात झाला, वराने थेट हॉस्पिटलमध्ये जाऊन लग्न केलं, आगळ्या-वेगळ्या लग्नाची चर्चा!
Railway Rules : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील फार महत्त्वाचा उत्सव असतो. आपल्या विवाह सोहळ्यातील प्रत्येक क्षण अविस्मरणीयच असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी अनेकजण कोट्यवधी रुपये खर्च करतात. लग्न सोहळ्यादरम्यान संगीत नाईट, हळदी समारंभ असे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. परंतु याच विवाह सोहळ्यादरम्यान कधीकधी मोठं विघ्न उभं राहतं. असंच काहीसं विघ्न एका विवाहादरम्यान उभं […]
हिवाळ्यात या चुका अजिबातच करू नका, आरोग्याच्या असंख्य समस्या होऊ शकतात निर्माण
हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. थोडे जरी आरोग्याकडे दुर्लक्ष झाले तर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. अशावेळी तुम्ही काय खाता हे महत्वाचे आहे. फळे खाणे निरोगी आरोग्यासाठी महत्वाचे आहे. मात्र, हिवाळ्यात कोणते फळ खावे हे महत्वाचे आहे. कारण काही फळांमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. सर्व फळे खाणे आरोग्यासाठी नक्कीच फायदेशीर आहे, पण […]
Dharmendra Death News LIVE : अभिनेते धर्मेंद्र यांचं पार्थिव पंचतत्वांमध्ये विलीन, बॉलिवूड स्टार्संनी साश्रू नयनांनी दिला निरोप
बॉलिवूडचे ही-मॅन, प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांचं आज सकाळी 9.30च्या सुमारास निधन झालं आहे. वयाच्या 89व्या वर्षी धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला. धर्मेंद्र हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना दोन आठवड्यापूर्वी रुग्णालयात दाखलही करण्यात आलं होतं. प्रकृतीत फरक पडल्याने त्यांना डिस्चार्जही देण्यात आला होता. पण आज सकाळी त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. […]