भारतीय सिनेसृष्टीत जेव्हा कधी मर्डर मिस्ट्रीबद्दल बोललं जातं, तेव्हा अजय देवगणच्या 'दृश्यम' या चित्रपटाचा उल्लेख आवर्जून केला जातो. परंतु आता ओटीटीवर एक असा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे, ज्याने सस्पेन्सचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. या चित्रपटाने हे सिद्ध केलं आहे की कोणताही गाजावाजा न करता, मोठ्या बजेटशिवाय एखादा मास्टरपीस बनवला जाऊ शकतो. या क्राइम थ्रिलरचं […]
मोठी बातमी! ऐन युद्धात भारताचा अमेरिकेला मोठा झटका, ट्रम्प हात चोळत बसले, शेवटी भारताने तो निर्णय घेतलाच
इराणने युद्धाच्या पार्श्वभूमीवर होर्मूजची सामुद्रधुनी बंद केली आहे. जगातील जवळपास 25 टक्के कच्चं तेल आणि एलपीजी गॅसची वाहतूक याच मार्गाने होते. त्यामुळे सध्या जगभरात मोठं इंधन संकट निर्माण झालं आहे. मात्र दुसरीकडे या युद्धामुळे आता भारताचा फायदा होताना दिसत आहे. याबाबत तेल मंत्रालयाकडून माहिती जारी करण्यात आली आहे. भारताने आता इराणकडून तेलाची खरेदी केली आहे. […]
लहान बदल, मोठा परिणाम! व्यक्तिमत्व चमकवण्यासाठी ५ सोपे मंत्र
आजच्या जगात, चांगली पदवी किंवा कौशल्ये असणे पुरेसे नाही; तुमचे व्यक्तिमत्व तितकेच महत्त्वाचे आहे. तुम्ही कसे बोलता, कसे वागता आणि इतरांसमोर स्वतःला कसे सादर करता या सर्व गोष्टी मिळून तुम्हाला एक वेगळी ओळख देतात. अनेकदा आपण पाहतो की, एखाद्या व्यक्तीला सर्व बाजूंनी प्रशंसा मिळते. तर दुसरीकडे, काही लोक चांगले असूनही इतरांना आवडत नाहीत. आकर्षक व्यक्तिमत्व […]
आजही तो येणारच! मोठा इशारा, तब्बल इतक्या जिल्ह्यांमध्ये संकट, पुढील..
राज्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सतत हजेरी लावताना दिसला. या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. गेल्या आठ दिवसांपेक्षाही अधिक काळापासून अवकाळी बरसताना दिसत आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे आंब्याचेही नुकसान झाले. दरम्यान गेल्या अनेक दिवसानंतर राज्यातून अवकाळीचे ढग कमी झाले आहेत. मात्र, काही भागात आजही पावसाचा इशारा देण्यात आला. आज राज्यातील तापमानात चढउतार […]
Cricket : जसप्रीत बुमराह-संजू सॅमसनमध्ये टफ फाईट, आता Icc फैसला करणार, कोण ठरणार सरस?
भारतात सध्या आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमाचा थरार सुरु आहे. त्याआधी यजमान टीम इंडियाने भारतात सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात न्यूझीलंडला पराभूत करुन टी 20i वर्ल्ड कप ट्रॉफीवर आपली मोहोर उमटवली. भारत यासह सलग दुसऱ्यांदा आणि सर्वाधिक तिसऱ्यांदा टी 20i वर्ल्ड कप जिंकणारा संघ ठरला. भारताला वर्ल्ड कप जिंकवण्यात विकेटकीपर बॅट्समन संजू सॅमसन याने प्रमुख भूमिका […]
GK : भारतात फोन नंबर फक्त 10 अंकीच का असतो? वाचा रंजक कारण
Mobile Nमोठ्या लोकसंख्येचे नियोजन: भारताची लोकसंख्या प्रचंड असल्याने, प्रत्येकाला एक वेगळा (Unique) नंबर मिळावा यासाठी 10 अंकी क्रमांकाची निवड करण्यात आली आहे.umber अब्जावधी कॉम्बिनेशन्स: 10 अंकी नंबरमुळे 0 ते 9 या अंकांपासून 1000 कोटी (10 अब्ज) वेगवेगळे नंबर तयार करण्याची क्षमता मिळते, ज्यामुळे भविष्यातील गरज पूर्ण होऊ शकते. नॅशनल नंबरिंग प्लॅन: ही व्यवस्था 'नॅशनल नंबरिंग […]