आचार्य चाणक्य यांनी यशस्वी जीवन जगण्यासाठी काही मोलाचे संदेश दिलेले आहेत. या संदेशांचे पालन केले तर जगात तुम्ही एक संपन्न आयुष्य जगू शकता. आचार्य चाणक्य यांनी पाच ठिकाणी धाडस करू नये असे सांगितले आहे. या पाच गोष्टी कोणत्या आहेत, ते जाणून घेऊ या.. आचार्य चाणक्य यांच्यानुसार राग आलेली व्यक्ती ही विनाशास कारण बनते. राग आलेली […]
सौंदर्यासोबत सोनाली राऊत आहे खूपच बोल्ड, याआधी अभिनेत्रीसोबतचा किसिंगचा फोटो झालेला व्हायरल
‘सौंदर्य आणि बोल्डनेस घेऊन घरातलं वातावरण हॉट-हॉट करायला येतेय ही नखरेल गर्ल’ अशा शब्दांत बिग बॉस मराठी 6 च्या घरात सोनाली राऊतचं दमदार स्वागत करण्यात आलं होतं. तिच्या ग्लॅमरस आणि बेधडक व्यक्तिमत्त्वामुळे ती सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरली होती. मात्र आता सोनालीची बिग बॉसच्या घरातून एक्झिट झाली असून तिच्या प्रवासाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. […]
GK : वय वाढल्यावर केस पांढरे का होतात? म्हातारपणी शरीरात नेमकं काय बदलतं?
आजकाल पांढरे केस होण्याचे प्रमाण फारच वाढले आहे. बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव, तणाव, चिंता यामुळे मानवाच्या शरीरात बदल होत आहेत. याच जीवनपद्धतीचा केसांवरही परिणाम पडत आहे. अनेकांचे केस लवकरच पांढरे होतात. परंतु वय वाढताना नैसर्गिकरित्या केस पांढरे का होतात, हे जाणून घेऊ या. वय वाढत गेले की म्हातारपणी आपोआप केस पांढरे होतात. यामागे काही वैज्ञानिक […]
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाला कोणापासून धोका? महेंद्रसिंह धोनीने स्पष्टच सांगितलं
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या जेतेपदासाठी टीम इंडिया प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. त्याला कारणही तसंच आहे. मागच्या वर्ल्डकप विजयानंतर आतापर्यंत भारताची विजयी घोडदौड सुरू आहे. भारताने या दोन वर्षात टी20 क्रिकेटमध्ये कमाल कामगिरी केली आहे. त्यामुळे टीम इंडियाला प्रबळ दावेदार मानलं जात आहे. पण अति आत्मविश्वास कधी कधी नडतो. त्यामुळे ताकही फुंकून पिणं गरजेचं आहे. टीम […]
सावित्रीबाई-जोतीरावांचा विवाहसोहळा; ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेतील बहुप्रतिक्षित क्षण
स्टार प्रवाह वाहिनीवर सुरु असलेली लोकप्रिय मालिका ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करत आहे. या मालिकेतील प्रत्येक टप्पा प्रेक्षकांना खूप आवडतोय. आता मालिकेत सावित्री आणि जोतीराव विवाहबंधनात अडकतानाचा अत्यंत खास आणि ऐतिहासिक क्षण पाहायला मिळणार आहे. हा विवाहसोहळा केवळ मालिकेपुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्राकरिता एक भावनिक आणि प्रेरणादायी अनुभव ठरणार […]
Ladki Bahin : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? एकनाथ शिंदेंनी महिलांना दिली गुड न्यूज
राज्यात सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सिंधुदुर्गमध्ये महायुतीच्या सभेला संबोधित केले. ही निवडणूक केवळ मतदानापुरती नाही, तर सिंधुदुर्गाचा आणि आपल्या मुलाबाळांच्या भविष्याचा फैसला करणारी आहे. त्यामुळे महायुतीला मत म्हणजे विकासाला मत हे लक्षात ठेवून सर्वांनी मतदान करावे असे आवाहन शिंदे यांनी मतदारांना […]