तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की धमन्या कधीही मोठे संकेत देत नाहीत. पण, धोका असू शकतो. आपल्याला थकवा किंवा तणावाची चिन्हे यासारखी सौम्य लक्षणे दिसू शकतात. समस्या अशी आहे की या लक्षणांकडे देखील लोक वयाचा परिणाम म्हणून दुर्लक्ष करतात. 18 वर्षांपासून हृदय आणि रक्तवाहिन्यांवर लक्ष ठेवणारे डॉक्टर सुमित कपाडिया म्हणतात की, बरेच लोक कोणतीही मोठी लक्षणे […]
Virat Kohli-MS Dhoni: रांचीत दिसला विराट-धोनीचा दोस्ताना, कॅप्टन कूलच्या घरी पोहोचला कोहली, Video व्हायरल
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवातून सावरणे भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी अतिशय कठीण आहे. घरच्या मैदानावर क्लीन स्वीप मिळाल्याच्या अपमानामुळे चाहत्यांचे मन दुखावलं गेलंय. मात्र याच वेळी क्रिकेट चाहत्यांनाएक असंही दृश्य दिसलं, ज्यामुळे पराभवाच्या दु:खातून सावरले आणि त्यांच्या चेहऱ्यावर थोडं हसू फुललं. आणि त्या आनंदामागचं कारण म्हणजे टीम इंडियाचे दोन माजी कर्णधार , एमएस धोनी ( MS […]
Shahajibapu Patil : आताच्या आमदारांचे शौक वेगळे… खोटं असेल तर इथं निवडणूक सोडतो, शहाजीबापूंचा रोख कुणावर?
आमदार शहाजीबापू पाटील यांनी आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या मुंबईतील निवासस्थानावरून जोरदार टीका केली आहे. बाबासाहेब देशमुख मुंबईत फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये थांबत असल्याचा दावा त्यांनी केला. जर हा दावा खोटा ठरला, तर आपण निवडणूक सोडून देऊ असे आव्हानही शहाजीबापू पाटील यांनी दिले. “गणपतराव मुंबईत भाकर खायचे, पण आताच्या आमदारांचे शौक वेगळे आहेत,” असे पाटील यांनी म्हटले. […]
ना ड्रेस, ना लिपस्टिक, दोष देऊ नका; या छळाबद्दल ऐश्वर्या राय स्पष्टच बोलली
बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय तिच्या चित्रपटांप्रमाणे, वैयक्तिक आयुष्याबाबत नेहमीच चर्चेत राहिली आहे. विशेषत: तिच्या सासरच्या मंडळींबाबत. तसेच ती तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी देखील तेवढीच प्रसिद्ध आहे. ऐश्वर्याने बऱ्याचदा अनेक विषयांवर तिचे स्पष्ट मत मांडलं आहे. त्यामुळे ती अनेकदा चर्चेतही राहिली आहे. दरम्यान अशाच एका विषयाबद्दल तिने केलेले विधान व्हायरल होत आहे. धर्म आणि जातीबद्दलच्या तिच्या अलिकडच्या विधानांचे […]
Deepti Chaurasia : कचऱ्यासारखा पैसा, तरीही नवरा बायको रहायचे वेगळे, उद्योगपतीच्या सुनेच्या डायरीत काय?
कमला पसंद आणि राजश्री या प्रसिद्ध पान मसाला कंपन्यांचे मालक कमल किशोर चौरसिया यांची सून दीप्ती चौरसिया दिल्लीतील राहत्या घरी आत्महत्या केली आहे. मंगळवारी सायंकाळी दिल्लीतील वसंत विहारमधील घरात दीप्ती यांनी गळफास घेत आत्महत्या केली आहे. दीप्ती यांच्या घरातून एक डायरी मिळाली आहे, यात पतीसोबतच्या वादाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. […]
रिकाम्या पोटी अंजीर चांगलं की बदाम, कशामुळे शरीर राहतं उबदार? जाणून घ्या तज्ज्ञाचे मत
हिवाळा येताच लोक त्यांच्या आहारात बदल करायला सुरुवात करतात. या ऋतूमध्ये शरीराला उबदार ठेवण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतात. म्हणूनच, लोक उबदार आणि पौष्टिक पदार्थांचा आहात समावेश. शरीराला उबदार ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी बदाम हा सर्वोत्तम स्रोत मानला जातो. तुम्ही मनुका, बदाम, अंजीर आणि खजूर यांसारखे पदार्थ खाऊ शकता. पण, जेव्हा शरीराला उबदार ठेवण्याचा विचार […]