मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी विवाह पंचमीचा पवित्र सण साजरा केला जातो. हा दिवस सर्वात प्रतिष्ठित भगवान राम आणि सीता माता यांचा विवाह सोहळा झाला होता. या दिवशी योग्य विधींनी भगवान राम आणि सीता मातेची पूजा केल्याने भगवान राम यांच्याकडून विशेष आशीर्वाद मिळतो आणि भक्तांचे सर्व त्रास दूर होतात. तर या दिवसाशी संबंधित प्रमुख […]
तुमचं सगळं चांगलं होईल, मंगळवारी संध्याकाळी ‘या’ 5 ठिकाणी दिवे लावा, जाणून घ्या
मंगळवार हा भगवान हनुमानाला समर्पित दिवस मानला जातो. या दिवशी भाविक हनुमानजींच्या मंदिरात जाऊन विधीपूर्वक पूजा करतात, बुंदीचा प्रसाद अर्पण करतात आणि हनुमान चालीसाचे पठण करतात. यामुळे भक्तांवर बजरंगबलीची विशेष कृपा कायम राहते. त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रात मंगळवारसाठी काही उपायांचा उल्लेख केला आहे, ज्यामुळे जीवनातील दु:खापासून सुटका होऊ शकते. मंगळवारी संध्याकाळी काही ठिकाणी दिवे लावणे अत्यंत शुभ […]
धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी एका झाडाखाली दिवा लावण्यात आला? या विधीचा अर्थ नेमका काय?
बॉलिवूडमधला सर्वांचा आवडता अभिनेता, सर्वांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता धर्मेंद्र यांनी काल 25 नोव्हेंबर 2025 रोजी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. धर्मेंद्र यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत जणू काही सन्नाटा पसरला आहे. अजून सगळे धक्क्यातच आहेत. काही दिवसांपूर्वी अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात […]
Rush to Rallies : नुसती पळापळ… शिंदे विमानतळावर तर दादा हेलिकॉप्टरमधून उतरताच पळतच सुटले, नेमकं घडलं काय?
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन्ही नेते आपापल्या सभांसाठी उशीर झाल्यामुळे अक्षरशः धावत सुटले. नगर परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही धावपळ लक्षवेधी ठरली. एकनाथ शिंदे शिर्डीमधील सभेसाठी जात असताना त्यांना उशीर झाला. शिर्डी विमानतळावरून बाहेर पडताना ते थेट पळू लागले. धावपळ करत असतानाही त्यांनी एका चिमुकल्याच्या हातून फोटो फ्रेम स्वीकारली आणि कार्यकर्त्याचे उपरणेही […]
Vivah Panchami 2025: विवाह पंचमीला मुलीचे लग्न करण्यास पालक का घाबरतात? जाणून घ्या
दरवर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी विवाह पंचमीचा सण साजरा केला जातो. यावेळी ही तारीख आज म्हणजेच 25 नोव्हेंबर, मंगळवारी येत आहे. असे मानले जाते की या दिवशी भगवान श्रीराम आणि माता सीता यांचा विवाह झाला होता. विवाह पंचमीला माता सीता आणि भगवान रामाची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. इतका खास दिवस असूनही मिथिलासह […]
“टच वुड” म्हणत लाकडाला हात लावल्याने खरंच वाईट नजर लागत नाही का?
आपले कोणतेही काम होईपर्यंत कोणालाही सांगू नये असं म्हटलं जातं अन्यथा काम होत नाही, नजर लागते असे म्हटले जाते. वाईट नजर लागणे ही मान्यता फक्त केवळ भारतातच नाही तर जगभरात मानली जाते. म्हणून, वाईट नजर किंवा नकारात्मक उर्जेचा प्रभाव टाळण्यासाठी, आपण कित्येकदा “टच वुड” असं म्हणतो. कारण आपण जर एखाद्या चांगल्या गोष्टीबद्दल बोललो की लगेच […]