• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

याला म्हणतात नशीब, मामासोबत शूटिंग बघायला गेली अन् मिळाली मोठी ऑफर, पण आयुष्यभर ही अभिनेत्री राहिली सिंगल

June 15, 2026 by admin Leave a Comment


हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका सुरैय्या यांचा जन्म 15 जून 1929 रोजी लाहोर येथे झाला. त्या केवळ एक वर्षांच्या असताना त्यांचे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. लहानपणापासूनच त्यांना चित्रपटसृष्टीचे वातावरण लाभले आणि त्यांनी ऑल इंडिया रेडिओच्या बालकार्यक्रमांतून गायनाची सुरुवात केली.

सुरैय्यांच्या आयुष्यातील मोठे वळण तेव्हा आले जेव्हा त्या आपल्या मामांसोबत ताजमहल चित्रपटाचे शूटिंग पाहण्यासाठी स्टुडिओत गेल्या होत्या. त्यावेळी दिग्दर्शक नानुभाई वकील यांनी त्यांचे साधे निरागस व्यक्तिमत्त्व पाहून त्यांना चित्रपटात भूमिका दिली. याच क्षणापासून त्यांच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात झाली.

सुरैय्यांच्या आयुष्यातील मोठे वळण तेव्हा आले, जेव्हा त्या आपल्या मामांसोबत ताजमहल चित्रपटाचे शूटिंग पाहण्यासाठी स्टुडिओत गेल्या होत्या. त्यावेळी दिग्दर्शक नानुभाई वकील यांनी त्यांचे साधे, निरागस व्यक्तिमत्त्व पाहून त्यांना चित्रपटात भूमिका दिली. याच क्षणापासून त्यांच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात झाली.

अभिनयासोबतच सुरैय्या यांनी गायिका म्हणूनही मोठी ओळख निर्माण केली. प्रसिद्ध संगीतकार नौशाद यांनी त्यांच्या आवाजातील गोडवा ओळखून त्यांना गाण्याची संधी दिली. 'दिल-ए-नादां तुझे हुआ क्या है' 'तू मेरा चांद मैं तेरी चांदनी' 'वो पास रहे या दूर' यांसारखी अनेक गाणी आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत.

अभिनयासोबतच सुरैय्या यांनी गायिका म्हणूनही मोठी ओळख निर्माण केली. प्रसिद्ध संगीतकार नौशाद यांनी त्यांच्या आवाजातील गोडवा ओळखून त्यांना गाण्याची संधी दिली. 'दिल-ए-नादां तुझे हुआ क्या है', 'तू मेरा चांद मैं तेरी चांदनी', 'वो पास रहे या दूर' यांसारखी अनेक गाणी आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत.

सुरैय्या यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले. त्यांच्या काळात त्यांची लोकप्रियता इतकी मोठी होती की त्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक मानल्या जात होत्या.

सुरैय्या यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले. त्यांच्या काळात त्यांची लोकप्रियता इतकी मोठी होती की त्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक मानल्या जात होत्या.

त्यांची जोडी अभिनेता देव आनंद यांच्यासोबत विशेष लोकप्रिय ठरली. चित्रपटातील ही जोडी वास्तविक आयुष्यातही प्रेमात पडली होती. मात्र कौटुंबिक आणि धार्मिक कारणांमुळे त्यांचे लग्न होऊ शकले नाही. ही प्रेमकथा आजही हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक चर्चित अपूर्ण प्रेमकथांपैकी एक मानली जाते.

त्यांची जोडी अभिनेता देव आनंद यांच्यासोबत विशेष लोकप्रिय ठरली. चित्रपटातील ही जोडी वास्तविक आयुष्यातही प्रेमात पडली होती. मात्र कौटुंबिक आणि धार्मिक कारणांमुळे त्यांचे लग्न होऊ शकले नाही. ही प्रेमकथा आजही हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक चर्चित अपूर्ण प्रेमकथांपैकी एक मानली जाते.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शरद पवारांना पुन्हा मोठा हादरा? 3 दिवस नॉट रिचेबल असणारा माजी मंत्री भाजपच्या वाटेवर? राष्ट्रवादीत खळबळ
  • Ketan Agarwal Murder : एफआयरमध्ये आरोपच नाही, वकिलाचा सर्वात मोठा दावा; केतन अग्रवाल प्रकरणात मोठा ट्विस्ट
  • ‘त्या’ दिवशी सियाच्या प्रियकराचे इंटरनेट बंद… दिवसभर काय घडलं? केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
  • समृद्धीवर फॉर्च्युनरची ट्रकला धडक, मुंबई-गोवा मार्गावर थारचा चक्काचूर, चार विविध अपघातात एकूण पाच ठार
  • Rain Update : 24, 25, 26, 27, 28 जून रोजी तुफान पाऊस, थेट अतिवृष्टीने धरणं भरणार, पंजाबराव डख यांचा नवा हवामान अंदाज समोर!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in