• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

T20 World Cup: अभिषेक शर्माच्या नावावर नकोसा विक्रम, गौतम गंभीरच्या पावलावर ठेवलं पाऊल

February 7, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत अभिषेक शर्मा हा हुकूमाचा एक्का असेल, हे सर्वांनाच माहिती आहे. पण पहिल्याच सामन्यात त्याने हिरमोड केला. अभिषेक शर्मा टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच खेळत आहे. पण पहिल्याच सामन्यात नकोसा विक्रम केला. (Photo: PTI)

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील पहिला चेंडूचा सामना करताना शून्यावर बाद झाला. अभिषेक शर्माच्या नावावर गोल्डन डकची नोंद झाली आहे. अभिषेक शर्माने शून्यावर बाद होता गौतम गंभीरच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. (Photo: PTI)

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील पहिला चेंडूचा सामना करताना शून्यावर बाद झाला. अभिषेक शर्माच्या नावावर गोल्डन डकची नोंद झाली आहे. अभिषेक शर्माने शून्यावर बाद होता गौतम गंभीरच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. (Photo: PTI)

गौतम गंभीर 2007 मध्ये पहिल्यांदा टी20 वर्ल्डकप खेळला होता. या स्पर्धेतील पदार्पणाच्या सामन्यात शून्यावर बाद झाला होता. आता 19 वर्षानंतर टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत असं घडलं आहे. अभिषेक शर्मा पदार्पणाच्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेत शून्यावर बाद होणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. (Photo: PTI)

गौतम गंभीर 2007 मध्ये पहिल्यांदा टी20 वर्ल्डकप खेळला होता. या स्पर्धेतील पदार्पणाच्या सामन्यात शून्यावर बाद झाला होता. आता 19 वर्षानंतर टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत असं घडलं आहे. अभिषेक शर्मा पदार्पणाच्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेत शून्यावर बाद होणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. (Photo: PTI)

आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये अभिषेक शर्मा गोल्डन डकवर बाद होण्याची ही काही पहिली वेळ नाही. टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात असं तिसऱ्यांदा झालं आहे. न्यूझीलंडविरूद्धच्या टी20 मालिकेत दोन वेळा गोल्डन डकवर बाद झाला होता. (Photo: PTI)

आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये अभिषेक शर्मा गोल्डन डकवर बाद होण्याची ही काही पहिली वेळ नाही. टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात असं तिसऱ्यांदा झालं आहे. न्यूझीलंडविरूद्धच्या टी20 मालिकेत दोन वेळा गोल्डन डकवर बाद झाला होता. (Photo: PTI)

अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर टीम इंडियाच्या धावसंख्येला ब्रेक लागला. सूर्यकुमार यादव वगळता एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही. भारताचे टॉप 4 फलंदाज 46 धावांवर तंबूत होते. तर 77 धावांवर 6 विकेट बाद झाले होते. (Photo: PTI)

अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर टीम इंडियाच्या धावसंख्येला ब्रेक लागला. सूर्यकुमार यादव वगळता एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही. भारताचे टॉप 4 फलंदाज 46 धावांवर तंबूत होते. तर 77 धावांवर 6 विकेट बाद झाले होते. (Photo: PTI)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • गालावर खळी पडणारे लोक स्वभावाने कसे असतात? 99 टक्के लोकांना असतात मोठे गैरसमज
  • Sunday Mega block Alert : करीरोड, चिंचपोकळी, मस्जिद, सँडहर्स्ट रोड, विलेपार्ले, राम मंदिर स्थानकावर थांबा रद्द
  • IND vs USA : जिंकले बाबा, टीम इंडियाची विजयी सुरुवात, यूएसएवर 29 धावांनी मात, वानखेडेत कॅप्टन सूर्या चमकला
  • फक्त 6 मिनिटे अन् अमेरिकेचा खेळ खल्लास… इराणच्या खतरनाक मिसाईलमुळे ट्रम्प चिंतेत
  • 31 वर्षांपासून बेपत्ता अभिनेत्याच्या शोधात सलमानची एक्सगर्लफ्रेंड… 1,314,600 रुपये केले खर्च पण…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in