• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

RR vs RCB : वरुणराजाने चालवलंय काय? टॉसआधी पावसाचं विघ्न, सामना रद्द होणार?

April 10, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) पावसाने काय लावलंय? असा संतापजनक प्रश्न विचारण्याची वेळ क्रिकेट चाहत्यांवर आली आहे. पावसाने आधीच केकेआर विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यातील सामना वाया घालवलाय. त्यानंतर पावसाने राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यातील 9 ओव्हर वाया घालवल्या. त्यामुळे उभभयसंघात फक्त 11 षटकांचाच सामना होऊ शकला. त्यानंतरही पावसाने आपला तडाखा कायम ठेवला आहे. स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 16 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने आहेत. सामन्याला संध्याकाळी नियमांनुसार साडे सात वाजता सुरुवात होणं अपेक्षित होतं. मात्र पावसाच्या विघ्नामुळे सामन्याचं वेळापत्रक कोळमडलं आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • PBKS vs SRH : सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स भिडणार, हेड टू हेड आकडेवारी जाणून घ्या
  • Vastu Shastra : तांदूळ, हळद आणि दिव्याचे हे सोपे उपाय तुमच्या घरात आणतील सुख, शांती; सर्व समस्या होतील दूर
  • काँग्रेसकडे महिलांच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध आहे हे दाखवून देण्याची संधी, चर्चेत सहभागी व्हा – धर्मेंद्र प्रधान
  • RR vs RCB Rain : पावसाच्या खोड्यानंतर अखेर सामना सुरु, किती ओव्हर कट? जाणून घ्या
  • मोठी बातमी! युद्धात मोठं ट्विस्ट, अमेरिका आता थेट इराणमध्ये थेट सैन्य घुसवणार? युद्धात नव्या बलाढ्य देशाची उडी, होणार मोठा खेळ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in