EU (यूरोपीय संघ) आणि भारत भारत यांच्यातील मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी आता एका महत्त्वाच्या टप्प्यावर आल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत युरोपियन युनियनमधून आयात होणाऱ्या कारवरील शुल्क 110 टक्क्यांवरून 40 टक्क्यांपर्यंत कमी करण्याची योजना आखत आहे. दोन्ही बाजू मुक्त व्यापार करारावर वाटाघाटी पूर्ण करणार असल्याने, हा आतापर्यंतचा सर्वात मोठा उपक्रम मानला जात आहे, जो मंगळवारपर्यंत […]
वडिलांचा मित्रच माझ्यासोबत..; मराठी अभिनेत्रीचा धक्कादायक गौप्यस्फोट, पनवेलमध्ये काय घडलं?
2001 मध्ये ‘मिसेस वर्ल्ड’चा किताब जिंकणारी पहिली भारतीय महिला अदिती गोवित्रीकर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अत्यंत धक्कादायक प्रसंगाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. या मुलाखतीत सुरक्षितता, बालपणीचे आघात आणि या घटनांचा नंतर तिच्या आयुष्यावर कसा परिणाम झाला, याविषयी तिने सांगितलं. अदितीने असाही खुलासा केला की तिचे सर्वांत त्रासदायक अनुभव मुंबईत नव्हे तर पनवेलमध्ये आले. तिथे तिला काही […]
IND vs NZ : वर्षभरानंतर टीममध्ये आला, येताच न्यूझीलंडचा काळ बनला, T20 वर्ल्ड कपमध्ये त्याला संधी मिळणार का?
भारत आणि न्यूझीलंडमध्ये काल गुवहाटीच्या बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर तिसरा टी20 सामना झाला. किवी टीमसाठी ही करो या मरो मॅच होती. टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाचा हा निर्णय योग्य ठरला. न्यूझीलंडच्या टीमने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 153 धावा केल्या. भारतासाठी जसप्रीत बुमराहने जबरदस्त […]
Malad Murder : पत्नीच्या वाढदिवशीच पतीचा मृत्यू, डिनरचा बेत अधुराच राहिला !, आलोक सिंग यांच्या घरात..
मुंबईतील लोकलमधील वाढती गर्दी हा विषय नेहमी चर्चेत असतो. गर्दीमुळे पाय घसरून, खाली पडून अनेकांचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनाही आपण ऐकत असतो. पण याच गर्दीमुळे शनिवारी मालाड स्थानकात एका प्राध्यापकाचा दुर्दैवी अंत झाला. मालाड स्थानकावर झालेल्या हत्याकांडामुळे अख्खी मुंबई हादरली आहे. शुल्लक कारणावरून झालेल्या वादाचं रुपांतर एवढ्या भयानक घटनेत होईल असा कोणी विचारही केला नव्हता, […]
Republic Day Wishes : बलसागर भारत होवो…प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रियजनांना द्या खास शुभेच्छा, स्टेटस ठेवण्यासाठी आहेत बेस्ट
आज देशभरात प्रजासत्ताक दिनाचा अभूतपूर्व उत्साहात साजरा होत आहे. आज २६ जानेवारी १९५० रोजी भारताने आपल्या संविधानाचा स्वीकार केला. त्यानंतर जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपली मोहोर उमटवली. या ऐतिहासिक घटनेला आज ७७ वर्षे पूर्ण होत आहे. त्यामुळे संपूर्ण देश तिरंग्याच्या रंगात न्हाऊन निघाला आहे. सध्या लडाखपासून कन्याकुमारीपर्यंत तिरंगा डौलाने फडकत आहे. कर्तव्य पथावर काय […]
Maharashtra Weather Updates : ऐन थंडीत पुन्हा पावसाचं संकट ? महाराष्ट्रात पुन्हा बरसणार सरी, येत्या 24 तासांत..
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात सतत चढउतार पहायला मिळाले आहेत. कधी थंडीचा कडाका वाढतोय, तर कधी दिवसा घामाच्या धारा वहायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे थंडीसाठी काढलेले स्वेटर्स, गरम कपडे आता आत ठेवायचे की नाही हाच प्रश्न अनेक नागरिकांच्या मनात आहे. थंडी कमी-अधिक होताना दिसत आहे. धुक्याची उपस्थिती आणि तापमानातील चढ-उतार यामुळे राज्यात हवामानाचा लहरीपणा वाढला […]