टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं यजमानपद भारत आणि श्रीलंकेकडे आहे. स्पर्धा भारतात होणार असल्याने टीम इंडिया जेतेपदासाठी प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. कारण टी20 क्रिकेटमध्ये भारताची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. त्यामुळे जेतेपद मिळवणं काही कठीण जाणार नाही. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघ रिंगणात उतरणार आहे. पण या ताफ्यातील एक खेळाडू भारतासाठी हुकूमाचा एक्का ठरणार आहे. हे काय […]
धर्मेंद्र यांच्या निधनानंतर पहिल्या पत्नीची अवस्था कशी? 2 महिन्यानंतर कॅमेरासमोर
बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचं 24 नोव्हेंबर 2025 रोजी निधन झालं. कलाविश्व आणि संपूर्ण देओल कुटुंबीयांसाठी ही अत्यंत धक्कादायक घटना होती. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कुठे ना कुठे पाहिलं गेलं. त्यांच्या दुसऱ्या पत्नी हेमा मालिनी यासुद्धा कॅमेरासमोर आल्या होत्या. परंतु या सर्वांत त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर कुठेच दिसल्या नव्हत्या. आता धर्मेंद्र […]
खतरनाक बायको, दातांनी नवऱ्याची जीभच तोडली; नवरा थेट… कारण वाचूलन धक्काच बसेल!
नवरा आणि बायकोचे नाते हे कायमच खास असते. दोघेही एकमेकांशी एकमेकांची आयुष्यभर साथ देतात. मग कधी आयुष्यातील कठीण काळ असेल तर मग कधी आयुष्यातील सुखाचे क्षण असतील. पण नुकताच एक प्रकरण असे समोर आले आहे जे ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. नवरा- बायकोमध्ये भांडणे होणे ही साधारण बाब आहे. पण हे भांडण विकोपाला पोहोचल्यावर काय […]
भाजीत मीठ जास्त झालंय? अजिबात टेन्शन घेऊ नका, फक्त पिठाचे गोळे करा अन् जादू पाहा!
एखादी गृहिणी असो किंवा नवीन स्वयंपाक शिकणारा एखाद्या व्यक्ती… अनेकदा घाईघाईत किंवा अंदाज चुकल्यामुळे प्रत्येकाच्या हातून भाजीत मीठ जास्त पडते. मीठ जास्त झाले की संपूर्ण जेवणाची चव बिघडते. यामुळे संपूर्ण मेहनतीवर पाणी पडते. मात्र, अशा वेळी भाजी फेकून न देता किंवा टेन्शनमध्ये न येता स्वयंपाकघरातील काही गोष्टी वापरून तुम्ही मिठाचा खारटपणा सहज कमी करु शकता. […]
फोन नव्हे ‘सोन्याची खाण’! स्मार्टफोनच्या कोणत्या भागांत लपलेलं असतं सोनं-चांदी ?
आजच्या रकाळात मोबाईल, तोही स्मार्टफोन माहीत नाही, तो वापरत नाही असे लोक विरळच. लहानांपासून ते वृद्धापर्यंत सर्वांच्या हातात स्मार्टफोन दिसतो. पण आपला हाच फोन ‘स्मार्ट’ बनवण्यासाठी फक्त फीचर्स आणि सॉफ्टवेअर यांचा हात नसतो तर तो फोन बारीक, मजबूत पण तितकाच (वजनाने) हलका बनवण्यासाठी धातूंचाही चेवढाच महत्वाचा हात असतो. आपण रोज जो स्मार्टफोन वापरतो त्यामध्ये कोणते […]
Sarfaraz Khan : सरफराज खानचा रणजी ट्रॉफीत द्विशतकी धूमधडाका! सिराजसहीत संपूर्ण संघाला धुतलं
रणजी ट्रॉफी स्पर्धेत सहाव्या टप्प्याचे सामने सुरु आहेत. मुंबईचा सामना हैदराबादशी होत आहे. या सामन्यात मुंबईच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. या संधीचा मुंबईच्या सरफराज खानने पुरेपूर फायदा झाला. 82 धावांवर तिसरी विकेट पडल्यानंतर मैदानात उतरला. पण त्याने आपल्या आक्रमक खेळीने सिराजच्या नेतृत्वात खेळणाऱ्या हैदराबाद संघाला सळो की पळो करून सोडलं. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा […]