आचार्य चाणक्य यांनी अशा काही गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत, ज्या आजदेखील व्यवहारिक जीवनात फार उपयोगी पडतात. आज चाणक्य नीतिनुसार अशाक लोकांविषयी जाणून घेऊ या, ज्यांची संगत असेल तर आयुष्यात खूप मोठी संकटं येतात. आचार्य चाणक्य यांनी कोणत्या लोकांपासून दूर राहायचे, याबाबत सांगितलेले आहे. जे लोक योग्य वेळी तुमची साथ देत नाहीत, कठीण काळात तुम्हाला सोडून […]
मौनी अमावस्या कधी आहे? माघ अमावास्येला पितृ दोष हटवण्याचे उपाय, जाणून घ्या
मौनी अमावस्ये 2026 या दिवशी स्नान, तर्पण, दानधर्म आणि पितृपूजा यांना विशेष महत्त्व आहे. या दिवशी तीळ, कुश आणि पाण्याने तर्पण केल्याने पंचबली कर्म, दीपदान आणि पिंपळ पूजा केल्याने पितृ दोष दूर होतो आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो. मौनी अमावस्येला माघी अमावस्या असेही म्हटले जाते. हा दिवस धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी […]
Daily Horoscope : 3 राशींसाठी 3 दुर्मिळ योग, आयुष्य जाणार बदलून, जाणून घ्या नशिबात नेमकं काय?
25 जानेवरी हा दिवस काही राशींसाठी फारच चांगला ठरणार आहे. कारण या दिवशी सिद्द योग, सर्वार्थ सिद्धी योग, रवी योग यासारखे दुर्मिळ योग येत आहेत. त्यामुळेच काही राशींना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. काही राशीच्या लोकांसाठी मोठ्या यात्रेचाही योग येऊ शकतो. मेष राशीच्या लोकांसाठी 25 जानेवारी म्हणजेच रविवारचा दिवस सामान्य असेल. अनेक धार्मिक कार्यात सहभागी […]
डोनाल्ड ट्रम्प चिंतेत, अमेरिकेवर मोठं नैसर्गिक संकट, 18 राज्यांमध्ये अलर्ट जारी
गेल्या काही काळापासून आपल्या निर्णयांमुळे संपूर्ण जगाची झोप उडवणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिकेवर आता नवं संकट आलं आहे. हिमवादळामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. अनेक रस्ते बर्फाने झाकलेले आहेत. त्यामुळे नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. हिमवादळाचा वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. विमानसेवाही विस्कळीत झाली आहे, गेल्या दोन दिवसांत 9000 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात […]
घाणेरडे नखे करत… ग्रहांच्या कोपामुळे आजार वाढतील आणि…
नखे केवळ स्वच्छतेचे प्रतीक मानले जात नाहीत तर ते ग्रहांच्या हालचालींशी देखील जोडलेले आसतात. असे मानले जाते की घाणेरडे, तुटलेले किंवा दुर्लक्षित नखे जीवनात सतत अडथळे निर्माण करतात. ज्योतिषशास्त्रानुसार, एक ग्रह असा आहे ज्याचा प्रभाव घाणेरड्या नखांमुळे खराब होतो. ज्योतिषशास्त्र आणि सामुद्रिक शास्त्रात, काही सामान्य शारीरिक सवयी देखील नशिबाशी जोडल्या जातात. नखे केवळ स्वच्छतेचे प्रतीक […]
GK : अफगाणिस्तानाचे लोक भारताला कोणत्या नावाने संबोधतात? उत्तर वाचून हैराण व्हाल
भारताला दिलेले नाव: अफगाणिस्तानमधील लोक भारताला 'हिंदुस्तान' या नावाने ओळखतात. तिथल्या लोकांसाठी 'भारत' किंवा 'इंडिया' पेक्षा 'हिंदुस्तान' हे नाव अधिक प्रचलित आणि जवळचे आहे. भारतीयांची ओळख: अफगाणिस्तानमध्ये भारतीय लोकांना 'हिंदुस्तानी' म्हणून पुकारले जाते. तिथल्या संस्कृतीत आणि भाषेत भारतीयांसाठी हाच शब्द प्रामुख्याने वापरला जातो. ऐतिहासिक संबंध: अफगाणिस्तान 7 व्या शतकापर्यंत अखंड भारताचा भाग होता. महाभारतात ज्या […]