हिंदु कालेंडरनुसार मार्गशीर्षानंतर पौष महिना येतो. हा हिंदू वर्षाचा 10 वा महिना असून धार्मिक दृष्टिकोनातून पौष महिन्याला विशेष महत्त्व आहे. हा महिना सूर्य देवाची पूजा करण्यासाठी पूर्वजांना प्रार्थना करण्यासाठी तसेच दान करण्यासाठी आणि उपवास करण्यासाठी विशेष मानला जातो. शिवाय या महिन्यात काही उपाय केल्याने समृद्धी, ज्ञान आणि मोक्ष मिळतो. त्या सोबतच सूर्य देवाचा आशीर्वाद मिळवा […]
मोक्षदा एकादशीला तुळशीशी संबंधित ‘या’ चुका टाळा, अन्यथा तुम्ही पूर्ण लाभांपासून वंचित राहाल
भगवान विष्णूची पूजा करण्यासाठी एकादशी अत्यंत शुभ मानली जाते. असे मानले जाते की या दिवशी उपवास करणे आणि योग्य विधींनी भगवान विष्णूची पूजा केल्याने तुम्हाला सुख आणि समृद्धी मिळते. त्यासोबतच तुम्ही मोक्षदा एकादशीच्या दिवशी तुळशीशी संबंधित या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्हाला भगवान हरिचे आशीर्वाद मिळत राहतील. चला तर मग आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात […]
Chanakya Neeti : जगातील स्वार्थी लोक कसे ओळखायचे? चाणक्य यांनी सांगितलाय सर्वात सोपा उपाय
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत आणि कुटनीती तज्ज्ञ देखील होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी जे विचार मांडले आहेत, ते विचार आजच्या जीवनातही लागू पडतात. चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये व्यक्तीचे असे काही लक्षणं सांगितले आहेत, हे लक्षणं जर कोणत्या व्यक्तीमध्ये असतील तर अशा व्यक्तीपासून तुम्ही चार हात […]
Ajinkya Rahane : झिरोवर आऊट, तरीही अजिंक्य रहाणे याची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी, सूर्याला पछाडलं
सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये सय्यद मुश्ताक अली टी 20i स्पर्धेचा थरार रंगत आहे. पृथ्वी शॉ याने कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच सामन्यात अर्धशतक करत महाराष्ट्राला जिंकवलं. पृथ्वी शॉ गेल्या अनेक वर्षांपासून टीम इंडियामधून बाहेर आहे. तशीच स्थिती अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याची आहे. अजिंक्यला निवड समितीकडून कसोटी संघात स्थान दिलं जात नाहीय. अजिंक्यही सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत […]
सनी देओलने हेमा मालिनीवर हल्ला केला होता? धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीने सत्य आणले समोर
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी 24 नोव्हेंबर रोजी वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. धर्मेंद्र यांच्या पश्चात दोन पत्नी आणि सहा मुले असा परिवार आहे. धर्मेंद्र यांचे पहिले लग्न 1954 मध्ये प्रकाश कौर यांच्याशी झाले होते. त्यांच्यापासून धर्मेंद्र यांना चार मुले आहेत. 1980 मध्ये धर्मेंद्र यांनी हेमा […]
मागील जन्मातील कर्म या जन्मातील आयुष्यावर कसे परिणाम करतात? जाणून घ्या प्रेमानंद महाराज काय म्हणतात?
हिंदू तत्त्वज्ञानात कर्मसिद्धांताला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. या सिद्धांतानुसार प्रत्येक जीव आपले कर्म स्वतः निर्माण करतो आणि त्याचे फलही त्यालाच भोगावे लागते. जन्म, मृत्यू आणि पुनर्जन्म हा एक अखंड विश्वनियमानुसार चालणारा चक्र आहे. या चक्रात आत्मा नष्ट होत नाही; शरीर बदलते, पण आत्म्याचे अनुभव आणि कर्मांचे संस्कार सूक्ष्म रूपात पुढील जन्मातही कायम राहतात. मागील जन्मात […]