Hardik Pandya on Vaibhav Sooryavanshi : IPL 2026 मध्ये सलामीचा सामना जिंकून मुंबई इंडियन्सने चांगली सुरुवात केली होती. पण काल त्यांना सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. पावसामुळे 11 षटकांच्या खेळवण्यात आलेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पहिली बॅटिंग केली. राजस्थानने 11 ओव्हर्समध्ये तीन विकेट गमावून 150 धावा फटकावल्या. प्रत्युत्तरात मुंबईच्या टीमला 11 ओव्हर्समध्ये 9 विकेट […]
IPL 2026 : वैभव सूर्यवंशी आणि जसप्रीत बुमराह आमनेसामने! टीम इंडियासाठी महत्त्वाचा सामना
आयपीएल 2026 स्पर्धेतील 13व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने येणार आहेत. हा सामना गुवाहाटीत म्हणजेच राजस्थान रॉयल्सच्या होमग्राउंडवर होणार आहे. यापूर्वी अनेक पर्वात हे दोन संघ भिडले आहेत. पण यावेळचा सामना खास असणार आहे. त्याला कारणही तसंच आहे. दोन संघात हा सामना होत असला तरी वैभव सूर्यवंशी आणि जसप्रीत बुमराह या द्वंद्वाकडे क्रीडाप्रेमींचं […]
जे इस्लामाबाद तुम्ही ऑपरेशन सिंदूरमध्ये ताब्यात घेणार होता, तिथेच..संजय राऊतांचे बोचरे शब्द
“महाविश्वगुरुंची हत्यारं काय तर निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय, देशाच्या उपराष्ट्रपती यांच्या माध्यमातून लोकशाहीचा विद्धवस करण्याचं काम महागुरु करत होते. जागतिक युद्ध थांबवण्याचं श्रेय चीन-पाकिस्तानने घेतलय. शांती बैठक इस्लामाबादला होणार आहे. जे इस्लामाबाद तुम्ही ऑपरेशन सिंदूरमध्ये ताब्यात घेणार होता. तिथे तुमचा भाजपाचा झेंडा फडकवणार होता. तिथे ट्रम्प, नेतन्याहू, इराणचे राज्यकर्ते बसून जागतिक शांततेवर राज्य करणार आहेत. […]
मराठमोळ्या अभिनेत्रीचं अपहरण, 3 महिने एकाच ठिकाणी डांबून ठेवलं आणि… स्वतः बाळासाहेब ठाकरेंनी केलेली सुखरुप सुटका
झगमगत्या विश्वातून कायम धक्कादायक गोष्टी समोर येत असतात, ज्यावर विश्वास ठेवणं देखील कठीण असतं… अभिनेत्रींना तर अनेक भयानक अनुभव येत असतात. आता देखील अशीच एक घटना समोर येत आहे. मराठमोळ्या अभिनेत्रचं एका निर्णात्याने अपहरण केलं होतं. तब्बल तीन महिने अभिनेत्री एका ठिकाणी निर्मात्याने ठेवलं होतं. धक्कादायक गोष्ट म्हणजे, अभिनेत्रीला कुटुंबियांसोबत फोनवर बोलण्याची परवानगी होती, पण […]
Weather Alert : आज रात्री येणार मोठी आफत… यावेळचं संकट मोठं, वेधशाळेचा इशारा; या राज्यांना मोठा धोका
गेल्या काही महिन्यांपासून केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर राज्यातील हवामानात मोठा बदल झाला आहे. अवकाळी पाऊस, वेगाने वाहणारे वारे, विजांचा कडकडाट आणि गारपीट यामुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं आहे. कोणत्याही राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात कधीही पाऊस कोसळेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आज रात्री तर देशातील काही राज्यात मोठी आफत येणार आहे. वादळी वारे वाहणार असून जोरदार […]
कलिंगडच्या सालीपासून बनवा चविष्ट पदार्थ, साल कधीच फेकू नका…
फळ खाल्ल्यानंतर साल आपण फेकून देतो. पण प्रत्येक फळाच्या सालीचे देखील महत्त्लव आहेत. आपण ऋतूनुसार फळ खात असतो… सध्या उन्हाळा असल्यामुळे आपण कलिंगड खातो आणि साल फेकून देतो… उन्हाळ्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेले हे फळ फक्त शरीराला थंडावा देत नाही, तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. त्यामुळे, या उन्हाळ्यात बहुतेक लोक दररोज बाजारातून कलिंगर विकत घेतात. […]