तुळशीचे रोप हिंदू धर्मात जितके पूजनीय आहे, तितके ते बागकामाच्या दृष्टीने अधिक संवेदनशील आहे. विशेषत: नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या कडाक्याच्या थंडीत. हिवाळा सुरू होताच तुळशीची पाने काळी पडू लागतात किंवा झाड कोरडे पडते, असे अनेकदा दिसून येते. बागकाम तज्ज्ञ स्पष्टपणे सांगतात की याचे मुख्य कारण थंडी तसेच काही चुका आहेत ज्या धार्मिक विश्वासांमुळे केल्या जातात. तुळस […]
वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठताच या गोष्टी करा, दिवस आनंदी जाईल, कामातील अडथळे दूर होतील
वास्तुशास्त्रात जसे घराबद्दल, एखाद्या वास्तूबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात त्याचपद्धतीने वास्तुशास्त्रात सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी कोणती कामे केली पाहिजे याबद्दलही सांगण्यात आलं आहे जेणेकरून दिवस आनंदी जाईल. कारण सकाळ हा सर्वात पवित्र आणि उत्साही काळ मानला जातो. दिवसाची सुरुवात कशी होते याचा तुमच्या मनःस्थिती, काम, मन आणि दिवसभरातील उर्जेवर परिणाम होतो . म्हणूनच, सकाळी उठल्यावर […]
शांती, सेवा आणि मानवतेला नवी दिशा देणारा प्रवास… BAPS आणि संयुक्त राष्ट्र संघाचा संयुक्त उत्सव
जगात शांतता नांदावी आणि मानवतेचा अंकूर फुलावा म्हणून BAPS आणि संयुक्त राष्ट्राकडून वैश्विक पातळीवर कार्यक्रम केले जात आहे. या संयुक्त कार्याला 30 वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्ताने स्वामीनारायण संस्था BAPS आणि संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय उत्सवाचं आयोजन केलं होतं. व्हिएन्ना येथील संयुक्त राष्ट्राच्या कार्यालयात हा अभूतपूर्व प्रेरणादायी आंतरराष्ट्रीय समारंभ पार पडला. यावेळी दोन्ही संस्थांचे पदाधिकारी मोठ्या […]
Vastu Tips : कर्जातून झटपट मुक्त व्हायचंय? मग तुमच्या घरातील या झाडामध्ये दडलंय मोठं रहस्य, करा हा सोपा उपाय
आपण अशा काही छोट्या-छोट्या चुका करत असतो, ज्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो, घरात वास्तुदोष निर्माण झाल्यास अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. घरात काही कारण नसताना कलह वाढणं, पैशांची तंगी अशी काही वास्तुदोषाची लक्षणं असू शकतात. त्यावर वास्तुशास्त्रामध्ये अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. दरम्यान आपल्यासोबत अनेकदा असं घडतं की आपण काही कामांसाठी कर्ज घेतो मात्र […]
विनायक चतुर्थीच्या रात्री करा ‘हे’ सोपे उपाय, बाप्पा उघडतील यशाचे सर्व दरवाजे
हिंदू धर्मात कोणत्याही कार्यक्रमाची सुरूवात करताना पहिले भगवान गणेशाची पूजा केली जाते. कारण त्यांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे आणि त्यांना भक्तावरील विघ्न दुर करणारे “विघ्नहर्ता” असेही म्हणतात, विनायक चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरी केली जाते. कॅलेंडरनुसार 2025 मधील विनायक चतुर्थी 24 नोव्हेंबर 2025 रोजी मार्गशीर्ष महिन्यात सोमवार रोजी साजरी केली जाईल. असे […]
Chanakya Niti : व्यक्ती कितीही श्रीमंत असू द्या, पण या 5 कारणांमुळे होतो कंगाल, चाणक्य काय सांगतात?
आर्य चाणक्य हे एक विचारवंत, कुटनीती तज्ज्ञ आणि अर्थतज्ज्ञ होते, त्यांनी चाणक्य नीती नावाच ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात माणसाच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाची कोणती गोष्ट असेल तर तो म्हणजे पैसा, जर तुमच्याकडे पैसा असेल तर तुमच्यासाठी या जगात कोणतीही गोष्ट अशक्य नसते. त्यामुळे पैशांची बचत केली पाहिजे, पुढे ते असंही म्हणतात आपण पहातो की […]