देशात काही दिवसांपूर्वी कडाक्याची थंडी बघायला मिळाली. आता पुन्हा उकाडा जाणून लागला आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकाचे ढग भारतात आल्यामुळे अनेक शहरांमध्ये वायू प्रदूषण गंभीर मुद्दा बनलाय. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत. प्रचार जोरदार पद्धतीने सर्वच पक्षांचा सुरू आहे. पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जेवर गंभीर आरोप करण्यात आली असून तो पोलिस कोठडीत आहे. अनंत […]
आयुष्मान भारत अंतर्गत आता 10 लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार, या आहेत अटी
भारतातील वैद्यकीय खर्च वाढला आहे, मात्र आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेने देशातील जनतेला आधार दिला आहे. अशातच आता या योजनेत मिळणाऱ्या कव्हरमध्ये वाढ करण्यात आली आहे. याआधी PM-JAY योजनेत कुटुंबाला 5 लाखांपर्यंतचा आरोग्य विमा मिळत होता, मात्र आता 10 लाखांपर्यंतचा कव्हर मिळणार आहे. देशातील लाखो लोकांना याचा फायदा होणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. […]
TVS चा स्कूटर सेगमेंटमध्ये धुमाकूळ, प्रचंड सेल, मागणी वाढली
तुम्ही नवीन स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. भारतीय बाजारात दररोज हजारो लोक स्वत: साठी नवीन स्कूटर खरेदी करतात आणि यापैकी बहुतेक लोक होंडा कंपनीची स्कूटर किंवा टीव्हीएस घेतात. टीव्हीएस कंपनीच्या ज्युपिटर आणि एनटीओआरक्यूसारख्या पेट्रोल मॉडेल्ससह इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये आयक्यूब मॉडेलचे वर्चस्व आहे आणि ऑक्टोबरमध्ये तिन्ही मॉडेल्सची धावपळ झाली. टीव्हीएस […]
अखेर अभिजीत सावंत – गौतमी पाटील यांच्या ‘त्या’ व्हिडीओमागचं गुपित झालं उघड
काही दिवसांपूर्वी गायक अभिजीत सावंत आणि नृत्यांगना गौतमी पाटील यांचा एआय (AI) व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. गौतमी आणि अभिजीतनेच हा व्हिडीओ त्यांच्या अकाऊंटवर शेअर केला होता. या व्हिडीओने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं होतं. ‘सबसे कातील गौतमी पाटील’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गौतमी आणि अभिजीतचा रोमँटिक अंदाज पाहून चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या होत्या. आता […]
जो पर्यंत ब्राह्मण आपल्या मुली दानमध्ये…IAS अधिकाऱ्याचं वादग्रस्त वक्तव्य
मध्य प्रदेशचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि अजाक्सचे नवीन प्रदेशाध्यक्ष संतोष वर्मा पुन्हा एकदा चर्चेमध्ये आहेत. ब्राह्मण समाजाबद्दल त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. अनेक सामाजिक संघटना आणि कर्मचारी संघाने त्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. संतोष वर्मा यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यांच्या वक्तव्यावरुन वाद झाल्यानंतर संतोष वर्मा यांनी खेद व्यक्त केला आहे. अजाक्सच्या […]
अंड्यातील पिवळा भाग खावा की नाही? अंड्यातील पिवळा भाग खाणे आरोग्यदायी असते की हानिकारक?
अंडी हा नाश्त्यातील सर्वात सामान्य आणि आवडता पर्याय मानला जातो. तुमच्या आहारात अंडी समाविष्ट करणे आणि ती संपूर्ण खाणे हा एक अतिशय आरोग्यदायी पर्याय आहे. तथापि, बरेच लोक संपूर्ण अंडी खात नाहीत. लोक अंड्यातील पिवळ्या भागाचे सेवन टाळतात कारण त्यात चरबी आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असते. काहींच्या मते अंड्यातील पिवळा भाग शरीरात उष्णता निर्माण करतो. […]