वुमन्स बिग बॅश लीग 2025-2026 स्पर्धेत एडिलेड स्ट्रायकर्स आणि सिडनी थंडर हे दोन संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात सिडनी थंडरचा विजय जवळपास पक्का होता. पण नशिबाने विजयाची घास हिरावून घेतला. त्यामुळे या क्रिकेट सामन्यात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. पंचांनी पावसाच्या कारणामुळे हा सामना रद्द केल्याचं सांगितलं. खरं तर 13 चेंडूत 3 धावांची गरज होती […]
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, मध्य रेल्वेवर घेतला जाणार सलाग 18 तासांचा मेगा ब्लॉक
लोकल ट्रेनला मुंबईची लाईफलाईन मानलं जातं. जर लोकला पाच मिनिटं वेळ झाला तर रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी पहायला मिळते, दूरवरून ऑफिसला येणाऱ्या लोकांसाठी मुंबईमध्ये लोकल हाच एकमेव आणि स्वस्त वाहतुकीचा पर्याय आहे. मात्र आता मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, ती म्हणजे मध्य रेल्वेवर तब्बल 18 तासांचा एक सलग मेगा ब्लॉक घेतला जाणार […]
Vastu Shastra : घराच्या दक्षिण दिशेला चुकूनही लावू नका ही झाडं, …तर तिजोरी खाली झालीच म्हणून समजा
वास्तुशास्त्रामध्ये काही झाडं ही शुभ मानण्यात आली आहे, अशी झाडं घरात लवल्यामुळे घरात सुख, शांती येते, समृद्धी येते. घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा दूर होते, असं वास्तुशास्त्र सांगतं. मात्र अशी देखील काही झाडं आहेत, जी वास्तुशास्त्रानुसार अशुभ असतात. अशी झाडं घरात लावल्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते, असं वास्तुशास्त्र सांगतं. परंतु अनेकदा असं देखील होतं […]
पौष महिना कधी सुरू होतो? ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी ठेवा लक्षात
हिंदु कालेंडरनुसार मार्गशीर्षानंतर पौष महिना येतो. हा हिंदू वर्षाचा 10 वा महिना असून धार्मिक दृष्टिकोनातून पौष महिन्याला विशेष महत्त्व आहे. हा महिना सूर्य देवाची पूजा करण्यासाठी पूर्वजांना प्रार्थना करण्यासाठी तसेच दान करण्यासाठी आणि उपवास करण्यासाठी विशेष मानला जातो. शिवाय या महिन्यात काही उपाय केल्याने समृद्धी, ज्ञान आणि मोक्ष मिळतो. त्या सोबतच सूर्य देवाचा आशीर्वाद मिळवा […]
मोक्षदा एकादशीला तुळशीशी संबंधित ‘या’ चुका टाळा, अन्यथा तुम्ही पूर्ण लाभांपासून वंचित राहाल
भगवान विष्णूची पूजा करण्यासाठी एकादशी अत्यंत शुभ मानली जाते. असे मानले जाते की या दिवशी उपवास करणे आणि योग्य विधींनी भगवान विष्णूची पूजा केल्याने तुम्हाला सुख आणि समृद्धी मिळते. त्यासोबतच तुम्ही मोक्षदा एकादशीच्या दिवशी तुळशीशी संबंधित या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्हाला भगवान हरिचे आशीर्वाद मिळत राहतील. चला तर मग आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात […]
Chanakya Neeti : जगातील स्वार्थी लोक कसे ओळखायचे? चाणक्य यांनी सांगितलाय सर्वात सोपा उपाय
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत आणि कुटनीती तज्ज्ञ देखील होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी जे विचार मांडले आहेत, ते विचार आजच्या जीवनातही लागू पडतात. चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये व्यक्तीचे असे काही लक्षणं सांगितले आहेत, हे लक्षणं जर कोणत्या व्यक्तीमध्ये असतील तर अशा व्यक्तीपासून तुम्ही चार हात […]