आजकाल लोकांमध्ये क्राईम-थ्रिलर आणि सस्पेन्सने भरलेल्या कंटेंटचा जबरदस्त क्रेझ दिसून येत आहे. विशेषतः जेव्हापासून ओटीटी प्लॅटफॉर्मवर अशा प्रकारच्या सीरीज स्ट्रीम होऊ लागल्या आहेत. लोकांना आता अशा कहाण्या पाहायला आवडतात ज्यात जबरदस्त कथा आणि ट्विस्ट असतात. तसेच क्लायमॅक्स मन हेलावून टाकतात. जर तुम्हीही अशा प्रकारच्या थरारक कहाणी किंवा सीरीज शोधत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. […]
Success Story: पदवीच्या अंतिम वर्षालाच UPSC ची तयारी, पहिल्यातच प्रयत्नात उत्तीर्ण, झाली IFS
युपीएससीच्या परीक्षेत बसून यश मिळवणे सोपे नाही. मोठ्या पदाची सरकारी नोकरी आणि अन्य सुविधांसाठी हजारो तरुण दरवर्षी या सर्वात अवघड परीक्षेस बसत असतात. मोजक्या लोकांना या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळते. अनेक जण बरेच प्रयत्न करुनही यश मिळवू शकत नाहीत. हिमाचल प्रदेशातील मुस्कान जिंदल हीने केवल २२ व्या वर्षात पहिल्या प्रयत्नात युपीएससीची सिव्हील सेवा परीक्षा […]
फक्त डाळिंब नाही तर, सालीचे देखील आहेत अनेक महत्त्वाचे फायदे, घ्या जाणून
डाळिंब दिसायला देखील प्रंचड सुंदर आणि चवीला देखील उत्तम असतं… डॉक्टर कायम डाळिंब खाण्याचा सल्ला देतात. कारण छोट्या दिसणाऱ्या या फळाचे अनेक फायदे आहेत… लहान मुलांपासून, मोठ्यापर्यंत प्रत्येकाला डाळिंब आवडतात. म्हणूनच डाळिंबाला खूप मागणी आहे. पण डाळिंब खाल्ल्यानंतर आपण सर्वजण त्याची साल कचऱ्यात फेकून देतो. पण तुम्हाला माहित आहे का की डाळिंबाप्रमाणेच त्याची सालसुद्धा खूप […]
Navnath ban | राऊतांच्या त्या वक्तव्यावर नवनाथ बन भडकले, जोरदार पलटवार, म्हणाले आधी तुम्ही पाकिस्तानची दलाली…
गेल्या 38 दिवसांपासून आखाती देशांमध्ये युद्ध सुरु आहे. या युद्धजन्य परिस्थितीत एक दिलासादायक माहिती म्हणजे. लवकरच युद्ध थांबणार आहे. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध विरामाची घोषणा केली असून इरणनेही करारास सहमती दर्शवली आहे. यावर तुमचं मत काय विचारताच संजय राऊतांनी स्पष्ट मत मांडलं. तसेच तयांनी परराष्ट्र मंत्री यांच्याविषयी वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या विधानावर भाजप […]
RR vs MI Live Streaming : मुंबई-राजस्थान सामन्याची वेळ बदलली? सामना किती वाजता?
राजस्थान रॉयल्सने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) युवा कर्णधार रियान पराग याच्या नेृतत्वात जबरदस्त अशी सुरुवात केलीय. राजस्थानने आपल्या मोहिमेतील पहिले आणि सलग 2 सामने जिंकले आहेत. तर दुसऱ्या बाजूला 5 वेळेस आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱी मुंबई इंडियन्स सातत्य राखण्यात अपयशी ठरली आहे. मुंबईने 29 मार्चला कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत करुन विजयी सुरुवात केली. […]
पुढच्या 48 तासांत राज्यावर नवं संकट; हवामान विभागाच्या ताज्या इशाऱ्याने चिंता वाढली; नेमका इशारा काय?
गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे संकट आले. या अवकाळी पावसामुळे शहरी भागात लोकांना उन्हाच्या झळांमध्ये गारव्याचा आनंद लुटता आला. परंतु ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. द्राक्षे, कांदा, आंबा आदी पिकांची नासधूस झाली. दरम्यान, आता हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 48 तास खूप महत्त्वाचे असणार आहेत. अवकाळी पावसानंतर आता राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. […]