• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Mumbai | मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! पुढील 18 तास काही भागातील पाणी पुरवठा बंद

April 12, 2026 by admin Leave a Comment


उन्हाळा सुरु झाल्यापासूनच प्रशासन नागरिकांना पाणी जपून वापरण्यास सांगत आहे. पाण्याचा साठा खूप मर्यादित असून मुंबईकरांनी योग्य तितकेच पाणी वापरणे गरजेचे याहे. अलीकडे दक्षिण मुंबईत तीन ते चार दिवस पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. याचं नेमकं कारण काय?

मुंबईकरांना होणारा पाणी पुरवठा सुव्यवस्थित होण्यासाठी महानगरपालिकेतर्फे महत्त्वाचे काम हाती घेण्यात आले आहे. शिवडी येथील टनल भंडारवाडा टेकडी जलाशय वाहिनीवर हाजीबंदर मार्ग येथे 1500 मिलिमीटर व्यासाचे बटरफ्लाय व्हॉल्व बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी काम 16 एप्रिल, गुरूवार रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार असून, 17 एप्रिल रोजी पहाटे 4 वाजेपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेच्या काही भागांमध्ये 18 तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अखेर पाकिस्तानचा खरा चेहरा उघडा पडला, सौदी अरेबियाचं सिक्रेट समोर येताच खळबळ, एकीकडे शांततेसाठी चर्चा तर दुसरीकडे…
  • इराणच्या ‘त्या’ कठोर मागण्या आणि अटी…ज्यामुळे ‘इस्लामाबाद टॉक्स’ फेल
  • MI vs RCB Live Updates, IPL 2026: मुंबई इंडियन्स-रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्यासाठी सज्ज, वानखेडेत महामुकाबला
  • LIVE सामन्यात राजस्थानच्या मॅनेजरने मोबाईल वापरला, काय शिक्षा मिळणार? बीसीसीआकडून मोठी अपडेट
  • Jalgaon | ई केवायसीच्या नावाखाली महिलेकडून शरीर सुखाची मागणी, जळगावातील घटनेने खळबळ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in