
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा टी20 सामना आज होत आहे. हा सामना न्यूझीलंडसाठी खूपच महत्त्वाचा आहे. कारण या सामन्यात पराभव झाला तर मालिका गमवावी लागेल. कारण भारताने यापूर्वी झालेले दोन्ही सामने जिंकले असून मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे हा सामना कोण जिंकणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, भारताचं पारडं जड दिसत आहे.
Leave a Reply