• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs SL : टीम इंडियाकडून श्रीलंकेला 176 धावांचं आव्हान, महिला ब्रिगेड 2025 मधील शेवटचा सामना जिंकणार?

December 30, 2025 by admin Leave a Comment


वूमन्स टीम इंडियाने तिरुवनंतरपुरममधील पाचव्या आणि अंतिम टी 20I सामन्यात श्रीलंकेसमोर 176 धावांचं आव्हान ठेवलं आहे. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 175 धावा केल्या. श्रीलंकेच्या गोलंदाजांसमोर भारताची अडखळत सुरुवात झाली. श्रीलंकेने भारताला सुरुवातीपासून ठराविक अंतराने झटके दिले. त्यामुळे टॉप ऑर्डरमधील फलंदाजांना काही खास करता आलं नाही. मात्र त्यानंतर कॅप्टन हरमनप्रीत कौर, अमनजोत कौर आणि अरुंधती रेड्डी या तिघींनी निर्णायक खेळी केली. त्यामुळे भारताला 175 धावांपर्यंत पोहचता आलं. आता टीम इंडिया या धावांचा यशस्वी बचाव करत सलग पाचवा सामना जिंकून श्रीलंकेचा व्हाईटवॉश करणार का? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.

टीम इंडियाने या मालिकेतील सलग आणि एकूण 4 सामने जिंकलेत. त्यामुळे भारताकडे पाचवा सामना जिंकून श्रीलंकेचा 5-0 ने धुव्वा उडवण्याची संधी आहे. त्यामुळे श्रीलंकेसमोर अंतिम सामना जिंकून लाज राखण्याचं आव्हान आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • GK : मोड आलेले बटाटे खाल्ल्यावर काय होतं? माहीत नसेल तर लगेच जाणून घ्या
  • महाराष्ट्रातील सर्वात मोठी बातमी… भाजपचा पहिला उमेदवार विजयी? कोणत्या महापालिकेचा निकाल? काय घडलं नेमकं?
  • IND vs SL : टीम इंडियाकडून श्रीलंकेचा 5-0 ने सुपडा साफ, अंतिम सामन्यात 15 धावांनी विजय
  • तुम्ही गाडीत जास्त सामान ठेवता का? चांगल्या मायलेजसाठी ‘या’ चुका टाळा
  • 2025 या वर्षाने मला आयुष्याचे मोठे धडे दिले..; सरत्या वर्षाबद्दल काय म्हणाली केतकी कुलकर्णी?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in