• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Gold Reserve : सोन्याच्या बाबतीत सर्वात श्रीमंत राज्य कोणतं? कोणाकडे किती खजिना?

February 4, 2026 by admin Leave a Comment


आजघडीला सोन्याला खूपच किंमत आली आहे. सोन्याचा भावही दिवसेंदिवस वाढतच आहे. भारतात फक्त सोने हे फक्त दागिन्यांच्या रुपातच आहे असे नाही. भारतात पृथ्वीच्या पोटातही सोन्याचा साठा आहे. त्यामुळे राज्यात सर्वाधिक सोन्याचा साठा असलेले राज्य कोणते आहे, याबाबत जाणून घेऊ या. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

सोन्याचे उत्खनन आणि उत्पादनाबाबत बोलायचे झाल्यास कर्नाटक राज्य सर्वाधिक पुढे आहे. देशात खाणीमधून निघणाऱ्या एकूण सोन्याच्या तुलनेत 99 टक्के सोने हे कर्नाटकातील खाणींमधून निघते. (सांकेतिक फोटो फोटो सौजन्य- मेटा एआय)

सोन्याचे उत्खनन आणि उत्पादनाबाबत बोलायचे झाल्यास कर्नाटक राज्य सर्वाधिक पुढे आहे. देशात खाणीमधून निघणाऱ्या एकूण सोन्याच्या तुलनेत 99 टक्के सोने हे कर्नाटकातील खाणींमधून निघते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

रायचूर जिल्ह्यातील हुट्टी गोल्ड माईन्स ही देशातील सर्वात जुन्या आणि सक्रिय खाणींपैकी एक आहे.कर्नाटकमधील कोलार गोल्ड फिल्ड ही खाणदेखील सोन्याच्या उत्पादनाच्या बाबतीत सर्वाधिक प्रसिद्ध असलेली खाण आहे. (सांकेतिक फोटो फोटो सौजन्य- मेटा एआय)

रायचूर जिल्ह्यातील हुट्टी गोल्ड माईन्स ही देशातील सर्वात जुन्या आणि सक्रिय खाणींपैकी एक आहे.कर्नाटकमधील कोलार गोल्ड फिल्ड ही खाणदेखील सोन्याच्या उत्पादनाच्या बाबतीत सर्वाधिक प्रसिद्ध असलेली खाण आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

कर्नाटक राज्य सोन्याच्या उत्पादनाच्या बाबतीत सर्वात पुढे आहे. परंतु सोन्याचे सर्वाधिक भांडार बिहार राज्यात आहे. बिहारमधील जमुई जिल्ह्यात सोन्याचा सर्वात मोठा साठा असल्याचे संशोधनात समोर आलेले आहे. (सांकेतिक फोटो फोटो सौजन्य- मेटा एआय)

कर्नाटक राज्य सोन्याच्या उत्पादनाच्या बाबतीत सर्वात पुढे आहे. परंतु सोन्याचे सर्वाधिक भांडार बिहार राज्यात आहे. बिहारमधील जमुई जिल्ह्यात सोन्याचा सर्वात मोठा साठा असल्याचे संशोधनात समोर आलेले आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

संशोधकांच्या मते जमुई जिल्ह्यात हजारो टन सोन्याचा साठा आहे. अद्याप येथे मोठ्या प्रमाणात खनन सुरू झालेले नाही. भारतात बहुसंख्या सोन्याच्या खाणी या भूगर्भात आहेत. जमीन खोदून हे सोनं काढलं जातं. त्यासाठी मोठे डोंगर कोरले जातात. (सांकेतिक फोटो फोटो सौजन्य- मेटा एआय)

संशोधकांच्या मते जमुई जिल्ह्यात हजारो टन सोन्याचा साठा आहे. अद्याप येथे मोठ्या प्रमाणात खनन सुरू झालेले नाही. भारतात बहुसंख्या सोन्याच्या खाणी या भूगर्भात आहेत. जमीन खोदून हे सोनं काढलं जातं. त्यासाठी मोठे डोंगर कोरले जातात. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 8.38 पर्यंत सगळं ठीक, 8.44 ला विमान कोसळलं… अजित दादांसोबत शेवटच्या 6 मिनिटांमध्ये काय झालं?
  • तुमच्या जन्मकुंडलीत शनि देवाची स्थिती कमकुवत असेल तर करा ‘हे’ उपाय
  • टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासातील पाच मोठे उलटफेर, दुबळ्या संघांनी बलाढ्य संघांना पाजलं पराभवाचं पाणी
  • अभिनेता राजपाल यादवला कोणत्याही क्षणी अटक होणार? कोर्टाचे थेट आदेश, समोर आलं मोठं कारण
  • सिमेवर असलेल्या तारांच्या कुंपणाला जवान रिकाम्या काचेच्या बाटल्या का अडकवतात? खरं कारण माहिती झालं तर तुम्ही देखील लावाल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in