• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

GK : भारतात फोन नंबर फक्त 10 अंकीच का असतो? वाचा रंजक कारण

April 9, 2026 by admin Leave a Comment


Mobile Nमोठ्या लोकसंख्येचे नियोजन: भारताची लोकसंख्या प्रचंड असल्याने, प्रत्येकाला एक वेगळा (Unique) नंबर मिळावा यासाठी 10 अंकी क्रमांकाची निवड करण्यात आली आहे.umber

अब्जावधी कॉम्बिनेशन्स: 10 अंकी नंबरमुळे 0 ते 9 या अंकांपासून 1000 कोटी (10 अब्ज) वेगवेगळे नंबर तयार करण्याची क्षमता मिळते, ज्यामुळे भविष्यातील गरज पूर्ण होऊ शकते.

नॅशनल नंबरिंग प्लॅन: ही व्यवस्था 'नॅशनल नंबरिंग प्लॅन' अंतर्गत येते. या नियमांमुळे टेलिकॉम कंपन्यांना सिस्टिम व्यवस्थापित करणे आणि कॉल रूटिंग करणे सोपे जाते.

भविष्यातील विस्तार: 10 अंकी प्रणाली अशा प्रकारे तयार केली आहे की, जर भविष्यात युजर्सची संख्या खूप वाढली, तर ती 11 अंकी करण्याची तरतूदही आहे, मात्र सध्या 10 अंक पुरेसे आहेत.

देशांनुसार भिन्नता: फोन नंबरची लांबी त्या त्या देशाच्या लोकसंख्येवर अवलंबून असते. अमेरिकेत 10 अंक आहेत, तर काही देशांत 7 ते 9 किंवा 11 अंकी नंबरही वापरले जातात.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आर्या आंबेकरचं मालिकाविश्वात पदार्पण; ‘या’ लोकप्रिय मालिकेत साकारली भूमिका
  • मोठं संकट! पॅसिफिक महासागरात मैला चक्रीवादळाचा कहर… भारतालाही फटका बसणार? IMD ने दिली महत्त्वाची अपडेट
  • सकाळी रिकाम्या पोटी होणाऱ्या ‘या’ चुकांमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते
  • रोज 300 रुपये वाचवा, मिळवा 15 लाख, पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना
  • IPL 2026 स्पर्धेत असं घडणार! वैभव सूर्यवंशी आयपीएलमध्ये ऑल टाइम रेकॉर्ड मोडणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in