• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

GK : क्रिकेटमध्ये फक्त तीनच स्टंप का असतात? भले-भले क्रीडाप्रेमी फेल

January 25, 2026 by admin Leave a Comment


सुरुवातीचा काळ : क्रिकेटच्या सुरुवातीच्या काळात खेळात फक्त दोनच स्टंप वापरले जात असत आणि त्यांच्यावर एकच बेल (Bail) ठेवली जायची.

गोलंदाजाची अडचण : दोन स्टंपमध्ये अंतर जास्त असल्याने अनेकदा चेंडू दोन्ही स्टंपच्या मधून निघून जायचा, ज्यामुळे फलंदाज बाद होत नसे आणि गोलंदाजांना विकेट मिळवणे कठीण व्हायचे.

नियमातील अडचण : क्रिकेटच्या नियमानुसार, चेंडू स्टंपला लागल्याशिवाय फलंदाज बाद मानला जात नाही. दोन स्टंपच्या मधून चेंडू गेल्यावर तो स्टंपला स्पर्श करत नसल्याने फलंदाज 'नॉट आऊट' राहायचा.

तिसऱ्या स्टंपची एन्ट्री : गोलंदाजांची ही अडचण दूर करण्यासाठी 1775 च्या सुमारास दोन स्टंपच्या मध्ये तिसरा स्टंप लावण्यास सुरुवात झाली, जेणेकरून मधून जाणारा चेंडू त्याला लागून फलंदाज बाद होईल.

चार स्टंप का नाहीत? : जर स्टंपची संख्या चार केली असती, तर विकेटची रुंदी खूप वाढली असती. अशा स्थितीत फलंदाजाला बाद करणे खूप सोपे झाले असते, म्हणून खेळाच्या दृष्टीने तीन स्टंपची रचना सर्वात योग्य आणि संतुलित मानली जाते.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आता खरी मजा येणार..; स्वानंदीकडून समरला ही ऑफर, 28 दिवसांत तेजश्री प्रधानच्या मालिकेतील खेळ आटपणार
  • सुप्रिया सुळे यांचे नवे व्हॉट्सअप स्टेट्स, थेट बारामतीचा उल्लेख, मोठे संकेत, अजित पवार यांच्यासोबतचे…
  • IND vs PAK : वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने भारताविरूद्धच्या सामन्यावर बहिष्कार घातलाय, तरीही टीम इंडिया 15 तारखेला श्रीलंकेमध्ये का जाणार? कारण काय?
  • Devendra Fadnavis : विलीनीकरण ठरलंच नाही! फडणवीसांनी थेट ‘तो’ दावाच खोडला!
  • Dhurandhar : चाहत्यांच्या तक्रारी येताच नेटफ्लिक्सने ‘धुरंधर’मध्ये केला मोठा बदल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in