तुम्हाला हे माहिती आहे का, वृक्षारोपणाचा देखील वास्तुशास्त्राशी जवळचा संबंध आहे. सर्व सामान्यपणे अनेकजण कोणत्याही वेळी आणि केव्हाही घरात झाडं लावतात. तर काही लोक हे ऋतु पाहून झाडं लावतात, पावसाळ्याच्या ऋतुमध्ये अनेक जण आपल्या घरात वृक्षारोपण करतात. तर काही जण दोन ते तीन महिन्यांनी आपल्या घरातील कुंडीत असलेलं एखादं झाड काढून त्यावेजी दुसऱ्या झाडांची लागवड […]
lifestyle
डायनिंग टेबलवर ‘या’ वस्तू ठेवल्या असतील तर आजच काढून टाका… अन्यथा होतील नकारात्मक परिणाम
वास्तुशास्त्र ही एक अशी पद्धत आहे ज्यामध्ये आपल्या सभोवतालची ऊर्जा संतुलित करण्याची शक्ती आहे. घरातील प्रत्येक खोली, त्यात ठेवलेल्या लहान वस्तू देखील आपल्या जीवनावर खोलवर परिणाम करतात. डायनिंग टेबलचा विचार केला तर ते फक्त जेवणाचे ठिकाण नाही तर ते घरातील शांती आणि आनंद, कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य आणि परस्पर संबंधांशी थेट संबंधित आहे. बरेच लोक विचार […]
मार्च महिन्यामधील एकादशी कधी आहे? व्रताची तारीख आणि तिथी जाणून घ्या
हिंदू दिनदर्शिकेतील चैत्र महिना मार्च महिन्यात सुरू होईल. हिंदू धर्मात चैत्र महिन्याला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात हिंदू नववर्षाची सुरुवात होते. हा महिना दुर्गा देवीला समर्पित आहे. चैत्र नवरात्र या महिन्यात येते. त्याच वेळी, चैत्र महिन्यात रामनवमीचा सणही साजरा केला जातो. या महिन्यात दोन महत्त्वाची आणि विशेष एकादशी व्रतेही असतात. एकादशीचे व्रत भगवान विष्णूला समर्पित […]
होळीच्या दिवशी तुमच्या राशीनुसार कोणता रंग तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर?
सनातन धर्मात उपवास आणि सण यांना खूप महत्त्व मानले जाते. उपवास आणि सणांचा काळही खूप खास असतो. उपवास आणि सणासुदीच्या दिवशी, ग्रह एकत्रितपणे अनेक शुभ राजयोग तयार करतात, जे सर्व 12 राशींच्या लोकांना प्रभावित करतात. होळीच्या सणाला अजून फार वेळ उरलेला नाही. यावर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी 03 मार्च रोजी होलिका दहन साजरे केले जाईल. दुसऱ्या […]
‘या’ 5 लोकांपासून अंतर राखणे महत्वाचं, अन्यथा जीवनात होईल फक्त नुकसानच
आपण आपल्या आयुष्यात दररोज नवीन लोक भेटतो. काही लोक आपल्याला पुढे जाण्यास मदत करतात, आपले मनोबल वाढवतात आणि कठीण काळात आपल्या पाठीशी उभे राहतात. त्यांच्यासोबत राहणे आपलयाल प्रेरणा देते आणि प्रगती करण्यास मदत करते. मात्र अशी काही लोकं आहेत जे मित्र असल्याचे भासवतात परंतु, प्रत्यक्षात तुमच्या प्रगतीत अडथळा आणतात. तसेच ही लोकं तुमची सकारात्मक ऊर्जा […]
चंद्र ग्रहणात काय करावं आणि काय करू नये? जाणून घ्या
धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून ग्रहण हा अत्यंत महत्त्वाचा काळ मानला जातो. दरवर्षी सूर्य आणि चंद्र ग्रहण येते. ग्रहणाची वेळ अशुभ मानली जाते. अमावस्येला सूर्यग्रहण आणि पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण होते. यंदा फाल्गुन महिन्याच्या अमावस्येला सूर्यग्रहण झाले. हे ग्रहण भारतात दिसले नाही. अशा परिस्थितीत देशात सूर्यग्रहणाच्या सूतक कालावधीचाही विचार केला गेला नाही. आता फाल्गुन महिन्यात चंद्रग्रहण होणार […]