होळी झाल्यानंतर सर्वत्रच उकाडा वाढत चालला आहे. उन्हाळा सुरू झाला की घामामुळे आणि वाढत्या उष्णतेमुळे अंगाची लाहीलाही होते. अशावेळी आपण काय खातो आणि पितो यासोबतच आपण कोणत्या रंगाचे कपडे घालतो, यालाही मोठे महत्त्व असते. विज्ञानानुसार, काही विशिष्ट रंग उष्णता शोषून घेतात. तर काही रंग ते परावर्तित (Reflect) करतात. उन्हाळ्याचा त्रास कमी करण्यासाठी कपड्यांच्या रंगांची निवड […]
lifestyle
Rashifal : गुरु होणार हिंदु नववर्षाचे महागुरु, या 5 राशीच्या लोकांचा गोल्डन टाईम होणार सुरु
Hindu Nav Varsha 2026: यंदा गुढी पाडव्याला १९ मार्चपासून हिंदू नववर्षाचा आरंभ होत आहे. १९ मार्च रोजी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी आहे. या दिवशी चैत्र नवरात्रीच्या शुभारंभ होत आहे. पंचांग आणि ज्योतिषीय गणनेनुसार या वर्षी ग्रहांची स्थिती खूप महत्वाची असणार आहे. या नव संवत्सरचे राजा गुरु असणार आहेत. कारण हे नव संवत्सर गुरुवारच्या […]
केसांना हेअर डाय लावत असाल तर सावधान! होऊ शकते गंभीर नुकसान
बदललेल्या जीवनशैलीमुळे कमी वयातच केस पांढरे होण्याची समस्या वाढली आहे. वाढलेला ताण, चुकीचा आहार आणि प्रदूषण ही त्यामागील प्रमुख कारणे मानली जातात. मात्र पांढरे झालेले केस लपवण्यासाठी अनेक लोक हेअर डायचा वापर करतात. पूर्वी हेअर डायचा वापर वयस्कर लोक करत असत, मात्र आता तरुणही नियमितपणे केस रंगवू लागले आहेत. केस काळे करण्यासाठी बाजारात विविध प्रकारचे […]
उन्हाळ्यात बीटची ‘ही’ खास रेसिपी… चव अप्रतिम आणि आरोग्यास लाभदायक
आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण स्वतःकडे बिलकूल लक्ष देत नाही. त्यामुळे अनेक आजार डोकं वर काढतात. कामाचा व्याप, कुटुंबाची जबाबदारी, ऑफिसमधील ताण… अशा सर्व गोष्टींमुळे आरोग्य मागे राहतं… म्हणून आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी बीटरुट फायदेशीर ठरेल… जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर तुम्ही तुमच्या आहारात बीटचा समावेश नक्कीच करायला हवा. तुमच्या रोजच्या आहारात बीट आणि गाजर खाल्ल्याने […]
Womens Day 2026 : महिला दिनानिमित्त प्रत्येक महिलेने स्वतःला द्या ‘हे’ खास वचन, जीवनाला मिळेल एक नवीन दिशा
दरवर्षी 8 मार्च रोजी महिला दिन महिलांच्या शक्ती आणि भूमिकेचा उत्सव साजरा केला जातो. आज प्रत्येक स्त्री, मुलगी, पत्नी किंवा आई असण्यासोबतच, तिच्या स्वप्नांची मालकीण देखील आहे. ती कोणत्याही दबावाशिवाय स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते. या महिला दिनी तुम्ही स्वतःला अशी वचने द्यावीत जी तुम्हाला आतून बळकट करतील आणि तुमच्या जीवनाला एक नवीन दिशा देण्यास […]
Chanakya Niti : जो व्यक्ती या चार गोष्टींच्या बाबतीत सावधान असतो, तो आयुष्यात यशस्वी होतो
आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, चाणक्य हे एक कुटनीतीतज्ज्ञ होते. माणसाचा व्यवहार कोणासोबत कसा असावा? याबाद्दल चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात माणसाचं आयुष्य हे खाच खळग्यांनी भरलेलं असतं. कधी आयुष्यात दु:ख वाट्याला येतं तर कधी सुख. मात्र परिस्थिती कशीही असो माणसानं संयम ठेवला पाहिजे. ज्याच्याकडे संयम […]