ताजी फळे आपल्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या पोषक तत्वांनी समृद्ध असतात. संत्री हे असेच एक फळ आहे. संत्र्यांमधील जीवनसत्त्वे आपल्याला अनेक आरोग्य समस्यांपासून वाचवतात. त्यामध्ये व्हिटॅमिन सी, फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. महिनाभर नियमितपणे संत्री खाल्ली तर आश्चर्यकारक फायदे मिळतात. संत्र्यांमध्ये भरपूर पोषक तत्वे असतात. संत्री जीवनसत्त्वे अ, ब आणि क, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, […]
lifestyle
Eggs:अंडे सलग एक महिना खाल्ल्यास शरीरात दिसताते हे मोठे बदल
अंड्यात प्रोटीन आणि व्हिटामिन्स मोठ्या प्रमाणात असते. त्याचा आरोग्याला मोठा फायदा होतो. रोज एक महिने खाल्ल्यास शरीरात मोठा बदल दिसतो. शरीराला त्याचे अनेक फायदे होतात. अंड्यात सर्वाधिक प्रथिने असतात. प्रथिनांचा तो एक चांगला स्त्रोत मानल्या जातो. जर तुम्ही रोज अंडे खाल्ले तर शरीरात ताकद, ऊर्जा वाढते. शरीर मजबूत होते. शरीरात अनेक बदल दिसून येतात. अंड्यातील […]
70 टक्के रक्तवाहिन्या बंद असू शकतात, या 5 लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की धमन्या कधीही मोठे संकेत देत नाहीत. पण, धोका असू शकतो. आपल्याला थकवा किंवा तणावाची चिन्हे यासारखी सौम्य लक्षणे दिसू शकतात. समस्या अशी आहे की या लक्षणांकडे देखील लोक वयाचा परिणाम म्हणून दुर्लक्ष करतात. 18 वर्षांपासून हृदय आणि रक्तवाहिन्यांवर लक्ष ठेवणारे डॉक्टर सुमित कपाडिया म्हणतात की, बरेच लोक कोणतीही मोठी लक्षणे […]
रिकाम्या पोटी अंजीर चांगलं की बदाम, कशामुळे शरीर राहतं उबदार? जाणून घ्या तज्ज्ञाचे मत
हिवाळा येताच लोक त्यांच्या आहारात बदल करायला सुरुवात करतात. या ऋतूमध्ये शरीराला उबदार ठेवण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतात. म्हणूनच, लोक उबदार आणि पौष्टिक पदार्थांचा आहात समावेश. शरीराला उबदार ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी बदाम हा सर्वोत्तम स्रोत मानला जातो. तुम्ही मनुका, बदाम, अंजीर आणि खजूर यांसारखे पदार्थ खाऊ शकता. पण, जेव्हा शरीराला उबदार ठेवण्याचा विचार […]
Sleep: रात्री ढाराढूर झोपल्यावरही दुपारी झोप येते? मग या कारणांकडं करू नका दुर्लक्ष
Daytime Sleepiness: रात्री चांगली झोप झाली असली तरी अनेकदा काहींचा दिवसभरातही थकवा जात नाही. झोप झाल्यासारखं त्यांना वाटत नाही. त्यांचे सकाळी डोळे उघडत नाही. त्यांना पुन्हा झोपावं वाटतं. त्यांना आळस चढतो. त्यांना शारिरीक थकवाही जाणवतो. दिवसाही त्यांना अचानक डुलका लागतो. तर या लक्षणांना गांभीर्यानं घ्या. याकडे दुर्लक्ष करू नका. ही आरोग्याचे काही गंभीर कारणं दर्शवतात. […]
डाळीमध्ये हिंग का घालतात? फक्त चवीसाठी नाही तर यामागे आहे हे महत्त्वाचे कारण, 90% लोकांना माहित नसेल
प्रत्येक घरात भाजी-चपाती असो वा नसो पण डाळभात तर असतोच असतो. महाराष्ट्रात प्रत्येकाच्या घरात डाळभाताशिवाय जेवण हे अपूर्णच असतं. इतका तो आवडीने खाल्ला जातो. पण प्रत्येकाच्या घरात डाळ बनवण्याची पद्धत वेगळी असते. डाळ अनेक पद्धतीने बनवली जाते. काहींच्या घरात की काहीशी गोडपद्धतीने बनवली जाते तर काहींच्या घरात ती मिरची-कडीपत्ताची फोडणी देऊन तडकावाली डाळ खाल्ली जाते. […]