त्वचा कोरडी पडल्यावर अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी झाल्यामुळे त्वचा रुक्ष, खरबरीत आणि ताणलेली वाटू लागते. सुरुवातीला त्वचेवर पांढरट रेषा दिसतात, खाज सुटते आणि लालसरपणा येतो. कोरडी त्वचा वेळेवर सांभाळली नाही तर भेगा पडणे, जळजळ होणे आणि कधी कधी रक्तस्रावही होऊ शकतो. त्वचेची संरक्षणक्षमता कमी झाल्यामुळे संसर्ग होण्याचा धोका वाढतो. […]
lifestyle
जेवताना बोलणे म्हणजे सर्वात मोठी चूक, तुम्ही स्वत:लाच टाकताय संकटात; काय काळजी घ्यावी?
जेवण करताना अपण अनेकदा फार चुका करतो. सर्वात पहिली चूक म्हणजे आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण गडबडीत जेवण उरकतो. त्यामुळे अन्नपचबन होण्यास अडचणी निर्माण होतात. परंतु बहुसंख्य लोक जेवण करताना बडबड करण्याची फार मोठी चूक करतात. जेवताना बोलू नये असे सर्रास सांगितले जाते. परंतु आपण ते एकत नाही. त्यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. जेवण करताना […]
ओ, अहो, ऐकता का … भारतातल्या विविध राज्यात पतीला काय म्हणतात ? नावं ऐकून व्हाल दंग
विविधतेत एकता.. हे आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे. भारत हा असा देश आहे जिथे दर काही किलोमीटरवर बोली, भाषा, लहेजा, बोलण्याची पद्धत बदलत असते. एकच भाषा नव्हे तर मराठी, हिंदी, गुजराती, तमिळ, तेलुगु, हरियाणवी, राजस्थानी, अशा अनेक भाषा आपल्याला या देशात ऐकायला मिळतात. त्यातही काही शब्द, त्यांचे उच्चर वेगळे सतात, मात्र एवढा फरक असूनही सगळे, प्रेमाने, […]
लोखंडी आंगठी परिधान करण्यापूर्वी काही विशेष नियम जाणून घ्या….
ज्योतिषशास्त्रात लोखंडी कड्यांचे विशेष महत्त्व किंवा असे म्हणा की अंगठीचा उल्लेख करण्यात आला आहे. लोखंड हा शनिदेवाशी संबंधित धातू आहे. लोक त्याची अंगठी नक्कीच घालतात. धार्मिक मान्यतेनुसार लोखंडी अंगठी घातल्याने शनीच्या सदेसाती आणि ढय्याच्या अशुभ परिणामांपासून मुक्ती मिळते, परंतु शास्त्रांमध्ये लोखंडी अंगठी घालण्याचे काही विशेष नियम सांगितले आहेत, जे पाळणे आवश्यक मानले जाते. जर लोखंडी […]
भाजीत मीठ जास्त झालंय? अजिबात टेन्शन घेऊ नका, फक्त पिठाचे गोळे करा अन् जादू पाहा!
एखादी गृहिणी असो किंवा नवीन स्वयंपाक शिकणारा एखाद्या व्यक्ती… अनेकदा घाईघाईत किंवा अंदाज चुकल्यामुळे प्रत्येकाच्या हातून भाजीत मीठ जास्त पडते. मीठ जास्त झाले की संपूर्ण जेवणाची चव बिघडते. यामुळे संपूर्ण मेहनतीवर पाणी पडते. मात्र, अशा वेळी भाजी फेकून न देता किंवा टेन्शनमध्ये न येता स्वयंपाकघरातील काही गोष्टी वापरून तुम्ही मिठाचा खारटपणा सहज कमी करु शकता. […]
चुलतीला, मेव्हणीला ही गोष्ट आताच सांगून ठेवा, ट्रेनमध्ये 20 रुपयांची बिसलरी आता… पुन्हा म्हणश्याल सांगितलं नाय म्हणून.. किमत काय?
Water Bottle rules in Train: रेल्वे स्टेशन आणि लांबच्या प्रवासी गाड्यांमध्ये अनेकदा ‘रेल नीर’ या ब्रँडचे पाणीच विकले जाते. पूर्वी 15 रुपयांना मिळणारी ही पाण्याची बाटली आता 14 रुपयांना मिळणार आहे. मात्र अनेक प्रवासी ट्रेनमध्ये बिसलेरी, किन्नले अशा वेगवेगळ्या ब्रँड असणाऱ्या कंपनीचे पाणी घेतात. त्याची किंमत 20 रुपये असते. पण तुम्हाला हे माहिती आहे का, […]