Pankaja Munde at Latur: लातूर जिल्ह्यातल्या जानवळ येथे मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर गावकरी नाराज झालेले पाहायला मिळाले. जानवळ गावात मंत्री पंकजा मुंडे यांची वाट पाहत गावकरी मोठ्या संख्येने थांबले होते, पहिल्यांदा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन करावे आणि नंतर प्रचार सभा घ्यावी असे गावकऱ्यांचा आग्रह होता. मात्र उशीर झाल्याने पंकजा मुंडे अगोदर […]
Latest News
मला वाटलं कपल असतील… रात्री 2 वाजताचं ते दृश्य… ट्रिपल सुसाईड केसमध्ये प्रत्यक्षदर्शीने सांगितली ती गोष्ट..
रात्री बरोबर 2 वाजले होते… समोरच्या फ्लॅटत्या बालकनीतील दिवे सुरु होते… माझी नजर अचानक तेथे गेली… कारण त्या क्षणी रेलिंगवर कोणीतरी बसलेलं दिसणं सामान्य नव्हतं. मला वाटलं की ते एक कपल असेल. एक माणूस मागे उडी मारण्याचा प्रयत्न करत होता, तर दुसरा त्याला मागे खेचत होता, त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होता… संबंधित धक्कादायक घटना सांगणाऱ्या […]
अजितदादांचं बारामतीतच स्मारक होणार; शरद पवार आणि जय पवार यांच्यात दीड तास चर्चा
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. अजितदादांचं अचानक जाणं सर्वांनाच चटका लावणारं ठरलं. अजितदादांच्या अपघाती मृत्यूमुळे पवार कुटुंबही हादरून गेलं आहे. अचानक झालेल्या या घटनेने पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. राज्यात ठिकठिकाणी अजितदादांच्या अस्थी विसर्जित केल्या जात असून शोकसभांचंही आयोजन करण्यात आलं आहे. आता अजितदादा यांचं स्मारक करण्यासाठी स्वत: […]
NCP Merge: राष्ट्रवादी विलीनीकरणासाठी त्या तीन अटी; अखेरच्या त्या शर्तींमुळे होणार घात? धर्मराव बाबा आत्राम यांचा दावा काय?
Dharmarao Baba Atram on Sharad Pawar-Ajit Pawar NCP Merge: दोन्ही राष्ट्रवादीतील विलीनिकरणाचा मुद्दा सध्या गाजत आहे. आतापर्यंत अजितदादा गट या चर्चांवर कानावर हात ठेवत आला आहे. अजितदादा यांच्या अकाली एक्झिटमुळे दोन्ही राष्ट्रवाद एकत्रिकरणाची प्रक्रिया मध्येच थांबल्याचा दावा करण्यात येत आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे बडे नेते आतापर्यंत विलीनीकरणाची कोणतीही चर्चा झाली नसल्याचा दावा करत होते. आता ते […]
Sunil Tatkare EXCLUSIVE : विलीनीकरण कुठच्या पक्षाचं कुठल्या पक्षात? सुनील तटकरेंचा प्रश्न
सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांवरून आपला प्रश्न उपस्थित केला आहे, “विलीनीकरण कुठच्या पक्षाचं कुठल्या पक्षात?” शरद पवार यांच्या राजकीय निर्णय घेण्याच्या क्षमतेबद्दलच्या वक्तव्याचा संदर्भ देत, तटकरे यांनी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात झालेल्या पूर्वीच्या चर्चांची आठवण करून दिली. ते म्हणाले की, जर राष्ट्रवादी काँग्रेस (पवार गट) भाजपासोबत आला, तर सत्तेचा वाटा […]
कोल्हापुरात नेमकं काय सुरू आहे? का लागलेत ‘जस्टीस फॉर सावी’चे बॅनर?
कोल्हापूरच्या कोर्टात एक मोठा खटला सध्या सुरू आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं या खटल्याकडे लक्ष आहे. महाराष्ट्रात अशा बऱ्याच केसेस घडत असतात, जिथे खोट्या आरोपांमुळे अन्याय सहन करावा लागतो. अशात बऱ्याचदा निर्दोष व्यक्तींचं आयुष्य पणाला लागतं. ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘जुळली गाठ गं’ या मालिकेत सावी अशाच कठीण प्रसंगाचा सामना करत आहे. या मालिकेची इतकी चर्चा होत आहे […]