राज्यासह देशातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधताना मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना कायदेशीर संरक्षण देण्यासाठी लवकरच संसदेत नवीन कायदे आणले जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच बनावट बियाणे, खते आणि कीटकनाशके विकणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यासाठीही या कायद्यांमध्ये तरतूद असणार आहे अशी माहितीही […]
india
एक प्रायव्हेट चार्टर्ड विमान बुक करण्यासाठी किती खर्च येतो? तुम्हीही विमान भाड्याने घेऊ शकता का?
आकाशात उडणारं प्रायव्हेट जेट पाहून कधी तुमच्या मनात असा प्रश्न आला आहे का की प्रायव्हेट जेट हे आपल्यासारख्या सामान्य माणसांना देखील बुक करता येऊ शकतं का? जर खासगी विमान बुक करायचं असेल तर त्यासाठी किती खर्च येतो? आज आपण याबद्दलच माहिती जाणून घेणार आहोत. एक प्रायव्हेट जेट बुक करायचं असेल तर त्यासाठी सर्वसामान्यपणे किती खर्च […]
कोणत्या कारणामुळे सर्वात जास्त घटस्फोट होतात?
संवादाचा अभाव : हे सर्वात मोठे कारण मानले जाते. जेव्हा जोडीदारांमध्ये सातत्याने वाद होतात किंवा ते एकमेकांशी मोकळेपणाने बोलणे बंद करतात, तेव्हा नात्यात दुरावा निर्माण होतो. भावना व्यक्त न केल्यामुळे गैरसमज वाढतात आणि शेवटी नाते तुटण्यापर्यंत पोहोचते. आर्थिक समस्या : पैशांची कमतरता किंवा जोडीदाराच्या खर्च करण्याच्या चुकीच्या सवयी हे वादाचे मोठे केंद्र असते. आर्थिक ताणतणावामुळे […]
GK : भारतातील सर्वात अनोखी जमात, चक्क नवरदेव मुलीच्या पालकांना देतो हुंडा
प्राचीन प्रथा : नागालँडमधील नागा जमातीमध्ये नवरदेवाला नवरीच्या पालकांना हुंडा द्यावा लागतो. या समाजातील ही परंपरा फार पूर्वीच्या काळापासून चालत आलेली आहे. स्त्रियांचे स्थान: नागा समाज हा प्रामुख्याने पुरुषप्रधान असला, तरी स्त्रियांना बरेच स्वातंत्र्य असते. त्या शेती, विणकाम आणि घरातील महत्त्वाच्या निर्णयांमध्ये सक्रिय सहभाग घेतात. उलटा हुंडा : काही नागा जमातींमध्ये लग्नाच्या वेळी मुलगा मुलीच्या […]
अजितदादांचा अपघात की घातपात? सरपंचाच्या व्हिडीओचा हवाला देत जयंत पाटील काय म्हणाले? खळबळ उडवणारं वक्तव्य
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती मृत्यूनंतर राजकारण ढवळून निघाले होते. या अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादी आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा या आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकात दरम्यान सुरु झाल्या होत्या.अनेक ठिकाणी दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूका लढवल्या होत्या. मात्र, या दोन्ही पक्षांचे मिलन होण्याबद्दल शरद पवार यांच्या पक्षातील नेतेच वक्तव्य करताना […]
संत गुरु रविदास यांची जयंती : जालंधर येथील सचखंड बल्ला येथे PM मोदी यांची भेट, विविध कार्यक्रमाचे आयोजन
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या १ फेब्रुवारी २०२६ रोजी जालंधर जिल्ह्यातील डेरा सचखंड बल्लां येथे जाणार आहेत. ते येथे संत गुरु रविदास यांच्या ६४९ व्या जयंतीच्या शुभमुहूर्तावर जाणार आहेत. या दरम्यान पंतप्रधान मोदी येथे संत निरंजन दास यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चाविनिमय करणार आहेत. त्यांना अलिकडेच पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले आहे. यानंतर पंतप्रधान मोदी गुरु रविदास […]