तुम्ही अनेकदा रेल्वेने प्रवास केलाच असेल. जेव्हा लांब पल्ल्याचा प्रवास असतो, तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर सर्वात आधी प्रवासाचं कोणतं साधन येत ते म्हणजे रेल्वे, कारण जेव्हा लांब पल्ल्याचा प्रवास असतो, तेव्हा बसने असा प्रवास करणं हे म्हणावं तितकं आरामदायी नसतं? तसेच ट्रेनपेक्षा बसचं भाडं देखील अधिक असतं. लांबच्या प्रवासासाठी जेव्हा तुम्ही बसचा पर्याय निवडता तेव्हा अनेक […]
U19 World Cup 2026 : सेमी फायनलसाठी 4 संघ फिक्स, टीम इंडियासमोर कुणाचं आव्हान?
टीम इंडियाने रविवारी 1 फेब्रुवारीला सुपर 6 फेरीतील शेवटच्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला संघाचा धुव्वा उडवला. भारताने यासह अंडर 19 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. भारत यासह सेमी फायनलमध्ये पोहचणारा चौथा आणि अखेरचा संघ ठरला. टीम इंडियाआधी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि अफगाणिस्तानने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. या 4 संघानी साखळी आणि सुपर 6 […]
Vastu Shastra : कोणत्या दिशेचं घर असतं सर्वात शुभ? जाणून घ्या वास्तुशास्त्र काय सांगतं?
हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला खूप महत्त्व आहे, वास्तुशास्त्रामध्ये तुमचं घर कसं असावं? घराचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला असावा? बेडरूमची दिशा कोणती असावी, घरामध्ये देवघर कोणत्या दिशेला ठेवावं, देवघर बनवताना काय काळजी घ्यावी, स्वयंपाक घर कोणत्या दिशेला असावं अशा एकना अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. दरम्यान जेव्हा आपण नवं घर खरेदी करतो, किंवा घर बांधतो तेव्हा ते […]
150 वेळा केला बदल, बनवण्यासाठी लागली 2 वर्षे, बाथरुममध्ये रेकॉर्ड केलेलं हे गाणं, 65 वर्षांपूर्वी आलेला 1 कोटी खर्च
Bollywood Movies : बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे काही चित्रपट आहेत, ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळाच ठसा उमटवला. अशा चित्रपटांमधील काही सीन हे इतके गाजले की त्यांची आजही चर्चा होते. असाच एक चित्रपट ज्याने बॉक्स ऑफिस गाजवलं त्यासोबत आजही ही चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात मैलाचा दगड ठरलेला ‘मुगल-ए-आजम’ हा चित्रपट 1970 साली […]
Weather Update : महाराष्ट्राच्या या भागासह 11 राज्यांवर अवकाळी पावसाचे संकट, IMD कडून अलर्ट जारी
महाराष्ट्रासह देशातील 11 राज्यांवर अवकाळी पावसाचे संकट ओढावले आहे. आज राजधानी दिल्ली आणि आसपासच्या भागात पावसाच्या धारा कोसळल्या. काल रात्रीही पाऊस पडल्यामुळे आज सकाळी हवेत गारवा पहायला मिळाला. तसेच हलक्या वाऱ्यांमुळे थंडी वाढली आहे. 30 जानेवारी रोजी सक्रिय झालेल्या पश्चिमी विक्षोभामुळे हवामान खात्याने 1 फेब्रुवारीला पावसाचा इशारा जारी केला होता. आता 2 फेब्रुवारी रोजी आणखी […]
Chanakya Niti : असे लोक असतात खूपच विश्वासघातकी, यांच्यापासून सावध राहण्यातच शहाणपणा
चाणक्य हे एक महान विचारवंत होते, तसेच ते एक कुटनीतीतज्ज्ञ देखील होते. चाणक्य यांनी आपल्या बुद्धीच्या जोरावर आणि कुटनीतीचा वापर करून धनानंद सारख्या बलाढ्य राजाचा परभाव केला आणि चंद्रगुप्त मौर्य यांना राजा केलं. याच कुटनीतीबद्दल चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, त्यातील अनेक गोष्टी आजही मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात समाजात […]