आपलं स्वत:च हक्काचं एक घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. आपलं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण धडपडत असतो. प्रचंड कष्ट करतो. परंतु अनेकदा खूप कष्ट करून देखील नवं घर खरेदी करणं हे अनेकांना शक्य होतं नाही. तेव्हा अनेक लोक आपल्या बजेटमध्ये बसणारं आणि नव्या घराच्या तुलनेनं थोडं स्वस्त असल्यानं जुनं घर खरेदी करण्याचा पर्याय […]
Video : बॉयफ्रेंडला घरी बोलवलं, नंतर केलं पेटीमध्ये बंद, पुढे घडलं असं काही की…भयंकर प्रकाराने खळबळ!
उत्तर प्रदेशातील कानपूरमधून एक अत्यंत धक्कादायक आणि विचित्र घटना समोर आली आहे, जिथे एका प्रेयसीने आपल्या प्रियकराला चक्क लोखंडी पेटीत 45 मिनिटे कोंडून ठेवले होते. समोर आलेल्या माहितीनुसार प्रेयसीने तिच्या प्रियकराला घरी भेटायला बोलावले होते. दोघेही घरात गप्पा मारत असताना अचानक प्रेयसीची काकू तिथे आली. तिला पाहून प्रेयसी घाबरली आणि प्रियकर सापडला जाऊ नये म्हणून […]
Icc T20i World Cup 2026 : वर्ल्ड कप स्पर्धेवर बहिष्कार घातल्याने बीसीबी आणि खेळाडूंचं काय-किती नुकसान?
आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मोठा निर्णय घेतला आहे. आयसीसीने बांगलादेश क्रिकेट टीमची भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतून हकालपट्टी केली आहे. आयसीसीला हा निर्णय बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या आडमुठेपणामुळे घ्यावा लागला आहे. बांगलादेशने टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत भारतात खेळण्यासाठी नकार दिला होता. आयसीसीने सोबतच बांगलादेशच्या जागी या स्पर्धेत दुसऱ्या संघाचा […]
Vastu Tips : करोडपती लोकांच्या घरात असतात या 3 मूर्ती, माता लक्ष्मी करते पैशांचा वर्षाव
वास्तुशास्त्रात घराच्या कोणत्या कोपऱ्यात काय ठेवावे याची माहिती देण्यात आलेली आहे. कारण घरातील प्रत्येक घटक कुटुंबाच्या प्रगतीवर, शांती आणि आनंदावर परिणाम करतो. त्यामुळे वास्तुनुसार तुमचे घर सजवणे शुभ मानले जाते. जर एखाद्याच्या घरात चुकीची वस्तू असेल किंवा ती चुकीच्या जागेवर असेल तर त्या घरातील लोकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. घरातील लोकांनी आर्थिक चणचण, शांततेचा […]
Tariff on India : भारताला सर्वात मोठा धक्का, टॅरिफ पुन्हा वाढला, आता अतिप्रचंड निर्यात शुल्क, देशात मोठी खळबळ
अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लावला आहे, गेल्या ऑगस्ट महिन्यात अमेरिकेकडून भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा करण्यात आली होती. भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो म्हणून अमेरिकेनं भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. एवढंच नाही तर अमेरिकेकडून सातत्यानं भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अमेरिकेन व्हिसाबाबतचे देखील काही नियम बदलले आहेत. त्याचा थेट फटका हा भारतीय […]
Chanakya Niti : आयुष्यात यशस्वी व्हायचं आहे? मग मनातून या 4 गोष्टींची भीती कायमची काढून टाका
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी मानवी स्वभावाच्या विविध पैलूंवर विस्तृत लिखाण केलं आहे. चाणक्य म्हणतात माणसाच्या स्वभावात अशा काही गोष्टी असतात ज्या गोष्टी पुढे चालून त्याच्या प्रगतीमध्ये अडथळा ठरतात. त्यामुळे वेळीच या गोष्टी लक्षात घेऊन त्याचा त्याग करणं हेच मानवी […]