वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमच्या घराची रचना कशी असावी? वस्तुंची योग्य दिशा कशी असावी? अशा अनेक गोष्टींबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रानुसार अनेकदा आपण अशा काही चुका करतो, ज्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतात. ज्याचा परिणाम हा तुमच्या केवळ आर्थिक स्थितीवरच होत नाही, तर त्यामुळे तुम्हाला विविध प्रकारच्या आरोग्याच्या समस्या देखील निर्माण होऊ […]
Chanakya Niti : आयुष्यात या 5 लोकांचं अनुकरण नकोच, अन्यथा विनाश अटळ, चाणक्य काय म्हणतात?
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांना आपल्या जीवनात जे अनुभव आले, ते अनुभव चाणक्य यांनी या ग्रंथामध्ये सांगितले आहेत, तसेच कोणत्या परिस्थितीमध्ये माणसाचं वर्तन कसं असावं? याबद्दल देखील चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य यांचे हे विचार […]
ठाकरे गटापुढे सर्वात मोठं संकट, 4 नगरसेवक गायब होताच थेट पोलीस…राजकारणात खळबळ!
Kalyan Dombivali Municipal Election Result : राज्यात महानगरपालिकेची निवडणूक संपली असली तरीदेखील या निवडणुकीमुळे नगरसेवकांचा चालू झालेला घोडेबाजार अद्याप सुरूच आहे. आपल्याच पक्षाचा महापौर बासावा यासाठी त्या-त्या महापालिकेतील सर्वात मोठा पक्ष पूर्ण ताकदीने प्रयत्न करताना दिसतोय. कल्याण डोंबिवली महानगरपालिका तर गेल्या काही दिवसांपासून खूपच चर्चेत आहे. इथे ठाकरे गटाचे चार नगरसेवक फुटल्याचे बोलले जात आहे. […]
Padma Awards List : भारत सरकारकडून पद्म पुरस्काराची घोषणा, वाचा संपूर्ण यादी
भारत सरकारने पद्म पुरस्काराची घोषणा केली आहे. यावेळी 45 जणांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे, प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. या सर्व पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा भारताच्या राष्ट्रापतींच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या लोकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. पद्मश्री पुरस्कार प्राप्त […]
तूपामुळे केस होतील फ्रिज फ्री, लावण्याची योग्य पद्धत जाणून घ्या….
फ्रिझी म्हणजेच कोरडे, गुंतागुंतीचे आणि निर्जीव केस ही आजकाल एक सामान्य समस्या बनली आहे. हवामानातील बदल, आर्द्रतेचा अभाव, वारंवार शॅम्पू करणे, उष्णता स्टायलिंग आणि रासायनिक उत्पादनांचा जास्त वापर यामुळे केसांची नैसर्गिक आर्द्रता दूर होते. जेव्हा केसांचा ओलावा कमी होतो, तेव्हा त्याचा वरचा थर उघडण्यास सुरवात होते आणि केस फ्लफी, कडक आणि हाताळण्यास कठीण दिसतात. अशा […]
बाजारात घसरण सुरु असताना पतंजलीची मात्र कमाल, कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल
शेअर बाजारात सातत्याने घसरण होत असलेली पाहायला मिळत आहे. परंतू गेल्या आठवड्यात सलग तीन कामकाजाच्या दिवसात पतंजली फूड्सचे शेअर मात्र वधारल्याचे पाहायला मिळाले आहेत. खास बाब म्हणजे या तिन्ही कंपन्यांच्या शेअरमध्ये सुमारे २ टक्के वाढ झाल्याचे दिसत आहे. तर सेन्सेक्स आणि निफ्टीत ०.७० घसरण पाहायला मिळाली आहे. जेथे शेअर बाजारात ओव्हरऑल गुंतवणूकदारांना तीन दिवसात नुकसान […]