26 जानेवारी, देशाचा 77 वा प्रजासत्ताक दिन. दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. देशातील अनेक नामवंत व्यक्तींना पद्म पुरस्कार घोषित झाले. भारतीय सिनेमा आणि टीव्ही जगातील दिग्गज अभिनेते सतीश शाह (Satish Sha) आता या जगात नाही, मात्र त्यांच्या कामाच्या रुपाने ते आजही या जगात आहेत. अनके चित्रपट, मालिकांमधून आपल्या अभिनयाचं नाण […]
घरबसल्या पतंजलीचे प्रोडक्ट घरी असे आणा, कॅशबॅकसह इतर ऑफरचा लाभ उठवा..
पतंजली आयुर्वेदाने त्यांच्या ग्राहकांसाठी ऑनलाईन शॉपिंगची सुविधा दिली आहे. आता साबण, टुथपेस्ट,पीठ, तूपापासून आयुर्वेदिक औषधांपर्यंत सर्व प्रोडक्ट घरबसल्या मागवता येऊ शकते. कंपनीची अधिकृत वेबसाईटद्वारा ऑर्डर केल्यानंतर ग्राहकांना मोठा डिस्काऊंट देखील दिला जात आहे. ही सुविधा खासकरुन त्या लोकांसाठी फायदेशीर आहे, जे स्टोअरपर्यंत जाऊ शकत नाही, त्यांना आता बसल्या पतंजलीची आयुर्वेदिक उत्पादने ऑनलाईन विकत घेता येणार […]
Dharmendra : धर्मेंद्र यांना पद्म पुरस्कार जाहीर, हेमामालिनी यांची प्रतिक्रिया चर्चेत; मुलांनीही..
बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते, ही-मॅन, सर्वा देखणार हिरो, अशा अनेक नावांनी ओळखले जाणारे अभिनेते म्हणजे धर्मेंद्र. चित्रपटसृष्टीमधील त्यांच्या अभूतपूर्व योगदानासाठी त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले जाईल. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये धर्मेंद्र यांनाही पद्म पुरस्कार जाहीर झाला. भारत सरकारने धर्मेंद्र यांना सन्मानित करण्याची घोषणा केल्यानंतर देओल कुटुंब अतिशय आनंदित झालं आहे. […]
Chanakya Niti : आयुष्यात या गोष्टींचा कधीच मोह ठेवू नका, चाणक्य यांनी सांगितलं कटू सत्य
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात की माणसाच्या आयुष्यात अशा काही गोष्टी असतात, ज्या त्याला प्रत्येक क्षणी हव्या वाटतात. तो त्या गोष्टींमध्ये इतका गुरफटून जातो की, त्यामुळे एक दिवस तो मोठ्या संकटात सापडण्याची शक्यता असते. त्यामुळे माणसानं कधीच अशा […]
Vastu Shastra : जेवताना कधीच करू नका ही चूक, अन्यथा पश्चाताप कराल…
वास्तुशास्त्रानुसार जेवणाचा संबंध हा ऊर्जेशी जोडला गेलेला आहे, म्हणजे आपण जे काही जेवण करतो, त्यामधून आपल्याला ऊर्जा मिळते. मात्र अनेकजण जेवताना योग्य त्या नियमांचं पालन करत नाहीत, चुकीच्या पद्धतीने जेवतात. त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तुमच्या घरात जेव्हा नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तेव्हा त्याचा परिणाम हा तुमच्या एकट्यावर होत नाही, तर तो तुमच्या संपूर्ण […]
गौतम गंभीरला टी20 वर्ल्डकप स्पर्धेपर्यंत सोशल मीडियापासून दूर राहण्याचा सल्ला, नेमकं काय घडलं?
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर सोशल मीडियावर सक्रिय असतो. अनेकदा टीकाकारांना सडेतोड उत्तर देण्यासही मागे पुढे पाहात नाही. गौतम गंभीरचा हा स्वभाव अनेकांनी मैदानातही पाहिला आहे. एक घाव दोन तुकडे असा स्वभाव असल्याने अनेकदा नुकसानही झालं आहे. नुकताच शशि थरूर यांच्यासोबत एक फोटो पोस्ट करून एक लांबलचक संदेश लिहिला होता. पण आता गौतम गंभीरला […]