टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील चौथ्या टी 20I सामन्याचं आयोजन हे विशाखापट्टणममधील एसीए-व्हीडीसीए स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. भारताच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने फिल्डिंगचा निर्णय घेत न्यूझीलंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. तसेच दोन्ही संघांकडून प्लेइंग ईलेव्हनमध्ये […]
Ajit Pawar Death : अजित पवारांच्या निधनावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया…
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीजवळ विमान अपघातात मृत्यू झाला आहे. आज सकाळी 9 च्या सुमारास झालेल्या या घटनेत अजित पवारांसह विमानचे पायलट आणि इतर सहकाऱ्यांचाही मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. अजित पवाराच्या निधनावर खासदार आणि अजित पवार यांचे काका शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. शरद […]
Garuda Purana: अकाली मृत्यू रोखता येऊ शकतो का? अपघाती मृत्यूनंतर आत्म्याला मुक्ती कशी मिळते
हिंदू धर्मग्रंथांमध्ये गरुड पुराणाला मृत्यू, कर्म आणि आत्म्याच्या गतीचा सर्वात प्रामाणिक ग्रंथ मानले जाते. यात केवळ मृत्यूनंतर आत्म्याच्या प्रवासाचे वर्णन नाही, तर अकाली मृत्यू म्हणजे काय, त्याची कारणे काय आणि ते टाळता येऊ शकते का, हेही सांगितले आहे. तसेच आत्म्याला मुक्ती कशी प्राप्त होते, याबद्दलही गरुड पुराणात स्पष्ट माहिती आहे. चला जाणून घेऊया शास्त्र काय […]
आयपीएल 2026 स्पर्धेसाठी RAPP यादी जाहीर, 1307 खेळाडूंना मिळाली जागा; जाणून घ्या सर्वकाही
आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी मिनी लिलाव प्रक्रिया पार पडली. या लिलावासाठी एकूण 1390 खेळाडूंनी नाव नोंदवलं होतं. त्यापैकी 359 खेळाडूंना आयपीएल लिलावात बोलीसाठी स्थान मिळालं. त्यापैकी फक्त 77 खेळाडूंना खरेदी केलं गेलं. म्हणजेच या स्पर्धेसाठी नाव नोंदवलेल्या 1313 खेळाडू वंचित राहिले. आता बीसीसीआयने या खेळाडूंसाठी पुन्हा एक व्यासपीठ मोकळं करून दिलं आहे. बांगलादेशी खेळाडू वगळून 1307 […]
अजितदादांच्या निधनाचं वृत्त कळताच जरांगे पाटील बारामतीमध्ये, पहिली प्रतिक्रिया काय?
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला आज अपघात झाला, ते मुंबईवरून बारामतीकडे निघाले होते. विमान धावपट्टीवर उतरत असतानाच नियंत्रण सुटलं आणि विमान जमिनीला धडकलं, विमान जमिनीला धडक्यानंतर मोठा स्फोट झाला आणि विमानाने पेट घेतला. या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. अजित पवार […]
मद्रास उच्च न्यायालयाचा ईशा फाऊंडेशनला दिलासा, स्मशानभूमीच्या बांधकामाविरोधातील याचिका फेटाळली
मद्रास उच्च न्यायालयाने अलीकडेच ईशा फाउंडेशनद्वारे उभारल्या जाणाऱ्या कालभैरवर दहन मंडपाच्या बांधकामाला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे ईशा फाउंडेशनला मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्य न्यायाधीश मनिंद्र मोहन श्रीवास्तव आणि न्यायाधीश जी अरुल मुरुगन यांच्या खंडपीठाने यावर बोलताना म्हटले की, तामिळनाडू ग्रामपंचायती (दफनभूमी आणि दहनभूमीची तरतूद) नियम, 1999 ने निवासस्थानापासून किंवा पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याच्या […]