आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनितीतज्ज्ञ होते. माणसानं आपल्या आयुष्यात कसं वागावं, याबद्दल अनेक गोष्टी चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत. चाणक्य यांचे हे विचार आजच्या काळातही उपयोगी ठरतात, आयुष्यात मार्गदर्शकाची भूमिका निभावतात. चाणक्य म्हणतात अनेकदा व्यक्तीच्या आयुष्यात असे प्रसंग येतात की त्यामुळे तो कोलमडून पडतो, काय करावं? हे […]
सर्वात मोठी बातमी! अमेरिकेने भारतावरील टॅरिफ घटवले, आता फक्त ‘इतका’ कर लागणार
अमेरिकेने भारतावरील टॅरिफ कमी केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याची घोषणा केली. अमेरिकेने भारतावरील टॅरिफ 25 % वरून 18% पर्यंत कमी केले आहेत. आता आगामी काळात टॅरिफ आणखी कमी होण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यात या मुद्द्यावर एक महत्त्वपूर्ण करार झाला. याबाबत बोलताना ट्रम्प यांनी कर 18% वरून शून्यावर आणण्याबाबत […]
T20 WC 2026: हे पाच भारतीय खेळाडू पहिल्यांदा खेळणार, एकाला 9 वर्षानंतर मिळाली संधी
भारत टी20 वर्ल्डकप स्पर्धेत 7 फेब्रुवारीला पहिला सामना खेळणार आहे. भारताचा सामना अमेरिकेशी होणार आहे. या सामन्यासाठी प्लेइंग 11 कशी असेल याबाबत खलबतं सुरु झाली आहेत. दुसरीकडे, टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाच खेळाडू पहिल्यांदा खेळणार आहेत. कोण आहेत हे खेळाडू ते जाणून घ्या.(Photo- BCCI Twitter) अभिषेक शर्मा टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदा खेळणार आहे. त्याने 2024 मध्ये […]
Icc T20i World Cup 2026 : श्रीलंकेकडून मुदतीनंतर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर, कॅप्टन कोण?
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेआधी सराव सामन्यांच्या थराराला सुरुवात झाली आहे. इंडिया ए टीमने सराव सराव सामन्यात यूएसएवर मात करत विजयी सुरुवात केली आहे. तर स्पर्धेला अवघे काही दिवस बाकी असताना श्रीलंका क्रिकेट बोर्डाने 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ जाहीर करण्यासाठी आयसीसीकडून ठराविक मुदत दिली जाते. सर्व सहभागी […]
‘दृश्यम 2’ फेम सेलिब्रिटीच्या घरी लवकरच हलणार पाळणा
अजय देवगण, तब्बू यांच्या भूमिका असलेला 'दृश्यम 2' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. या चित्रपटाचा दिग्दर्शिक अभिषेक पाठक लवकरच त्याच्या आयुष्याच्या एका प्रवासाची सुरुवात करणार आहे. अभिषेकची पत्नी गरोदर असून त्यांच्या घरी लवकरच पाळणा हलणार आहे. 'खुदा हाफिद' फेम अभिनेत्री शिवालिका ओबेरॉय लवकरच आई होणार आहे. नुकतंच तिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. […]
Vastu Shastra : पौर्णिमेच्या दिवशी करा काळ्या तिळाचा हा सोपा उपाय, शनिदोष होईल कायमचा दूर
वास्तुशास्त्रानुसार नकळत आपल्या हातून काही चुका होतात, त्यामुळे घरात वास्तुदोष, शनिदोष सारखे दोष निर्माण होतात. जेव्हा घरात असे दोष निर्माण होतात, तेव्हा त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्याचा परिणाम हा केवळ तुमच्यावरच होत नाही, तर तुमच्या संपूर्ण घरादारावर होतो. जेव्हा घरात शनिदोष निर्माण होतो, तेव्हा आरोग्याच्या समस्या निर्माण होतात, अचानक धनहानी होते, काहीही कारण […]