बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते जितेंद्र आणि त्यांचा मुलगा तुषार कपूर यांनी मुंबईतील त्यांची एक व्यावसायिक मालमत्ता जपानच्या एनटीटी ग्रुपच्या एका युनिटला विकली आहे. तब्बल 559 कोटी रुपयांचा हा व्यवहार झाला आहे. मुंबई उपनगरातील चांदिवली परिसरात ही मालमत्ता होती. बालाजी आयटी पार्कमधील 30,195 चौरस मीटरपेक्षा जास्त जागा जपानच्या एनटीटी ग्लोबल डेटा सेंटर्सने विकत घेतली आहे. विशेष […]
PM Narendra Modi : पीएम मोदींकडून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी देशवासियांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. मकरसंक्रात हा शेती पिकांशी संबंधित उत्सव आहे. जो देशाच्या वेगवेगळ्या भागात स्थानिक परंपरा आणि रिती रिवाजांनी साजरा केला जातो. संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. त्याला उत्तरायण पर्व सुद्धा म्हटलं जातं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर बॅक टू बॅक पोस्टमध्ये मकर संक्रांती, माघ बिहू आणि […]
शरीरावरील अनेक तीळ धोकादायक कधी ठरतात? त्यामागील कारण घ्या जाणून
आजकाल लोक त्यांच्या त्वचेबद्दल खूप गंभीर आहेत. म्हणून जेव्हा अचानक शरीरावर तीळ येतो तेव्हा पहिला प्रश्न पडतो की हा तीळ का दिसतो आणि तो कोणत्याही आजाराचे लक्षण आहे का? खरं तर, तीळ हा त्वचेवर एक लहानसा डाग असला तरी, तो केवळ तुमच्या त्वचेचा पोत बदलत नाही तर कधीकधी आरोग्याशी संबंधित बरीच माहिती देखील देऊ शकतो. […]
BMC Election : उद्या मतदान, अनेक भागात पैसे वाटल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
महाराष्ट्र पालिका निवडणुकीच्या मतदानाच्या एक दिवस आधी राज्यभरात अनेक ठिकाणी पैसे वाटप, राजकीय संघर्ष आणि कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले आहेत. कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून हाणामारी झाली, ज्यात काही जण जखमी झाले. पोलिसांनी दोन उमेदवारांना ताब्यात घेऊन त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल केले. या घटनेच्या निषेधार्थ भाजपने मूक मोर्चा काढला. […]
टी20 मध्ये रिटायर्ड आऊटचं पर्व सुरू! वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत पहिल्यांदाच असं घडलं
वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेतील सहाव्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स हे संघ आमनेसामने आले होते. नाणेफेकीचा कौल मुंबईच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. गुजरात जायंट्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी गमवून 195 धावा केल्या. तसेच विजयासाठी 196 धावांचं आव्हान दिलं. मुंबई इंडियन्सने हे आव्हान 19.2 षटकात 3 गडी गमवून पूर्ण […]
त्यांची डोर आमच्या हातात आहे! शिरसाट यांचा इम्तियाज जलील यांना टोला
मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर, संजय शिरसाट यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर आपले मत व्यक्त केले. त्यांनी संजय राऊत यांना तिळगुळ देऊन गोड बोलण्याचा सल्ला दिला. संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे यांच्यातील माणुसकी आणि निष्ठेचे त्यांनी कौतुक केले. इम्तियाज जलील यांच्या पतंग उत्सवावर बोलताना शिरसाट म्हणाले की, जलील यांचा हा शेवटचा पतंग असेल आणि त्याची दोर आपल्या हातात आहे. १६ […]