Mumbai Local Mega Block: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात पायाभूत सुविधांच्या दुरुस्ती व देखभाल कामांसाठी रविवार 25 जानेवारी 2026 रोजी विविध उपनगरीय मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होणार असून अनेक गाड्या रद्द करण्यात येणार आहेत, तर काही गाड्या विलंबाने धावणार आहेत. मध्य रेल्वे […]
राजकारणात खळबळ! 24 माजी आमदारांना सोबत घेत बड्या नेत्याने पक्ष सोडला, हायकमांडची झोप उडाली
उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. आतापासूनच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. काँग्रेसचे पश्चिम उत्तर प्रदेशचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री नसीमुद्दीन सिद्दीकी यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी पक्षाध्यक्ष मलिककार्जुन खरगे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, उत्तर प्रदेश प्रभारी अविनाश पांडे आणि प्रदेशाध्यक्ष अजय राय यांच्याकडे हा राजीनामा पाठवला […]
Chanakya Niti : यशस्वी व्यावसायिक व्हायचंय? मग चाणक्यांच्या या गोष्टी लक्षात ठेवा
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, कुटनीती तज्ज्ञ आणि अर्थतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य हे एक अर्थतज्ज्ञ असल्यामुळे माणसानं आयुष्यात पैशांचं नियोजन कसं करावं? पैशांची बचत कशी करावी? आपल्या कामाचा योग्य मोबदला कसा मिळवावा? जर कामाचा योग्य मोबदला मिळत नसेल तर काय करावं? याबद्दल त्यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये अनेक गोष्टी सांगितल्या […]
Jaggery: नैसर्गिक गूळ कसा ओळखावा? काय आहेत 5 सोपे मार्ग वाचा
भारतीय स्वयंपाकघरात गूळा (गूळ) पासून अनेक प्रकारच्या गोष्टी बनवल्या जातात. रिफाइंड साखरेपेक्षा गूळ खूपच आरोग्यदायी मानला जातो. लोक गूळ घालून चहा पितात. गुळात अनेक पोषक तत्त्वे असतात जसे की लोह (आयर्न), पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि भरपूर अँटिऑक्सिडंट्स. हा एक नैसर्गिक गोडपणा निर्माण करणारा पदार्थ आहे, जो अनेक आजारांपासून शरीराचे रक्षण करतो. गूळ खाल्ल्याने पचन […]
Mohammed Shami: रणजी ट्रॉफीत मोहम्मद शमीचा पंच, एकट्याने अर्धा संघ तंबूत पाठवला
रणजी ट्रॉफी 2025-26 एलीट ग्रुपमध्ये बंगाल आणि सर्व्हिसेज यांच्यात सामना सुरु आहे. तीन दिवसांचा खेळ संपला असून बंगाल विजयाच्या उंबरठ्यावर उभा आहे. बंगालने प्रथम फलंदाजी करत 519 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना सर्व्हिसेजचा पहिला डाव फक्त 186 धावांवर आटोपला. त्यानंतर सर्व्हिसेजला फॉलोऑन दिला गेला. तिसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा 231 धावांवर 8 विकेट पडल्या. […]
नगरसेविका सहर शेख यांना भेटताच इम्तियाज जलील यांचं मोठं विधान, थेट म्हणाले आता महाराष्ट्रात…
महापालिका निवडणुकीमध्ये सहर शेख यांना एमआयएमकडून उमेदवारी देण्यात आली होती. त्या एमआयएमच्या तिकीटावर विजयी देखील झाल्या, दरम्यान विजयी झाल्यानंतर त्यांनी कैसे हराया? म्हणत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांना चांगलंच डिवचलं होतं, त्यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता, त्यानंतर त्यांनी एक वादग्रस्त विधान देखील केलं होतं, मुब्राला हिरवा करायचं आहे, अशा अशयाचंं […]