CJI Suryakant : देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी भारतीय न्यायव्यस्थेवर मोठे भाष्य केले आहे. भारतात आजघडीला लाखो प्रकरणं न्यायालयात प्रलंबित आहेत. एखादा खटला 20 ते 25 वर्षांपर्यंत चालतो. म्हणूनच सामान्यांना न्याय मिळण्यात फार उशीर होतो. हाच मुद्दा उपस्थित करत सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी न्याय मिळण्यास उशीर होणे हा फक्त अन्याय नव्हे तर न्याय या संकल्पनेचा तो पूर्ण […]
नॉर्मल की टोन्ड कोणतं दूध वेटलॉससाठी उपयुक्त ठरते?
वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या ट्रेंडचा अवलंब केला जातो. अधूनमधून उपवास करण्यापासून ते केटो आहारापर्यंत, अशा अनेक पद्धती आहेत ज्या वजन कमी करण्यासाठी प्रभावी मानल्या जातात. तसे, आहारात काय घ्यावे आणि काय घेऊ नये हा प्रश्न अनेकदा लोकांना त्रास देतो. टोन्ड दूध आणि सामान्य दुधाबाबतही संभ्रम आहे. काहींचा असा विश्वास आहे की स्नायू किंवा शरीर उभारणीसाठी […]
ऋणानुबंधाच्या तुरुंगात पडल्या गाठी, निर्दयीपणे खून करणारे वधू-वर लग्नाच्या बेडीत अडकले
ते दोघे खुना सारख्या गंभीर गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. त्यांची ओळख सजा भोगत असताना खुल्या कारागृहात झाली. दररोजच्या भेटीतून त्यांच्यात प्रेम निर्माण झाले. एकमेकांसोबत आता जगायचे आणि मरायचे अशा आणाभाका त्यांनी घेतल्या. आणि अखेर हथकडी ऐवजी रेशमी बंधनात ते कायमचे गुंतले. पॅरोलवर सुटी घेऊन एका हॉटेलात या दोघांनी हिंदूधर्म रितीरिवाजानुसार लग्न केले. दोघा कैद्यांच्या […]
ठरलं! अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना, या तारखेला रंगणार द्वंद्व
अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील साखळी फेरीच्या शेवटच्या सामन्यात भारत न्यूझीलंड हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 7 गडी राखून पराभव केला आणि पाकिस्तानशी सामना करणार यावर शिक्कामोर्तब केलं. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 1 फेब्रुवारीला सामना होणार आहे. कारण ब आणि क गटातील प्रत्येकी 3 संघांनी सुपर सिक्स फेरीत एन्ट्री घेतली आहे. […]
Vastu Shastra : हे 6 प्राणी असतात शुभ, झोपेतून उठताच दिसल्यास आयुष्यच बदलून जातं
वास्तुशास्त्रामध्ये काही झाडं ही घरात लावणं अत्यंत शुभ मानलं गेलं आहे, अशी झाडं जर तुम्ही घरात लावली तर त्याचा अत्यंत शुभ परिणाम हा तुमच्या घरावर आणि घरातील सदस्यांवर होतो. घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते, घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. तुम्हाला तुमच्या नोकरी आणि व्यवसायात यश मिळतं. दरम्यान वास्तुशास्त्रामध्ये जशी काही झाडं ही शुभ मानण्यात […]
तुम्ही टोल भरता त्याने सरकारची तिजोरी किती भरते? कोट्यवधी रुपयांचे पुढे काय होते?
कमाईचा नवा उच्चांक : भारतीय रस्ते पायाभूत सुविधांमध्ये झालेल्या प्रगतीमुळे टोल वसुलीमध्ये मोठी वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये टोलमधून होणारी कमाई पहिल्यांदाच 1 लाख कोटी रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. कमाई वाढीची कारणे : वाहनांच्या संख्येत झालेली वाढ, लॉजिस्टिक क्षेत्राचा विस्तार आणि टोल दरांमध्ये वेळोवेळी होणारी सुधारणा यामुळे ही कमाई वाढली आहे. 2025-26 […]