१ – हृदयविकारांचे वाढत्या प्रमाणामुळे जागरुकता आणि बचावांची गरज निर्माण झाली आहे. शहरीकरण, बदलती जीवनशैली, अयोग्य आहार, बैठी जीवनशैली आणि लठ्ठपणा तसेच मधुमेह यामुळे हृदय विकाराचे प्रमाण वाढले आहे. २ -रक्तदाबातील वाढ – रक्तदाब वाढलेला असल्याने माणसाच्या आर्टरिज ( धमन्या ) डॅमेज होतात. त्यामुळे प्लाक तयार होण्याचा आणि हृदयविकाराचा धोका वाढत असतो. ३ – कोलेस्ट्रॉलची […]
Ambadas Danve | शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे. जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यात एका ऑडिओ क्लिपमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. धाराशिव मधील शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख राजन साळवी आणि युवा सेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अविनाश खापे यांच्यातील कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप असल्याचा दावा केला जात आहे. या ऑडिओ क्लिपमुळे शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी, […]
मोठी बातमी! घडामोडींना वेग, इराणच्या नेतृत्वात बदल, खामेनींच्या निर्णयाने वेधले जगाचे लक्ष
गेल्या काही काळापासून इराणमध्ये अशांतता आहे. जून 2025 मध्ये इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध झाले होते. त्यावेळी अमेरिकेनेही इराणवर हल्ला केला होता. त्यानंतर या वर्षीच्या सुरुवातीला इराणी सरकारविरोधात आंदोलन झाले होते. त्यानंतर अमेरिकेने इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर खामेनी यांच्याबाबत एक महत्त्वाचा अहवाल समोर आला होता. वरिष्ठ इराणी […]
महिलांना पुरुषांपेक्षा तीन पट अधिक… माजी मुख्यमंत्र्यांनी असं काय म्हटलं?
जयपुरच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये शनिवार (२४ जानेवारी) रोजी आयोजित जाट महिला शक्ती संगम कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात त्यांनी म्हटले की, महिलांना राजकारणात पुरुषांच्या तुलनेत तीनपट जास्त मेहनत करावी लागते, मगच त्यांना ओळख आणि स्थान मिळते. त्यांनी सांगितले की, हे सत्य आहे, पण महिलांच्या संघर्ष […]
Devendra Fadnavis | समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान – फडणवीस
नांदेड मधील हिंद -दी -चादर या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेशी संवाद साधत गुरूंच्या बलिदानाचे महत्व सांगितले आहे. आपल्या गुरुंच्या बलिदानामुळेच आज आपण सर्वजण सुरक्षित आहोत, असे भावनिक वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. एका कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत, समाज घडवण्यात गुरुंचे योगदान अमूल्य असल्याचे सांगितले. गुरुंनी […]
भारतासाठी तब्बल 27 देश एकत्र, डोनाल्ड ट्रम्प यांना प्रचंड मोठा धक्का; थेट घेतला हादरवून टाकणारा निर्णय!
Donald Trump : भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांतील संबंध सध्या तणावाचे आहे. भारतासोबतची व्यापरविषयक तूट भरून काढण्यासाठी तसेच रशियावर दबाव वाढवण्यासाठी अमेरिका भारताला वेगवेगळ्या मार्गाने अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर चक्क 50 टक्के टॅरिफ लावलेला आहे. याच टॅरिफमुळे भारताला अमेरिकेत वस्तू पाठवताना वाढीव निर्यात […]