आर्य चाणक्य म्हणतात माणसानं या समाजात कसं रहावं याचे काही नियम आहेत, जेव्हा एखादा व्यक्ती या नियमांकडे दुर्लक्ष करतो तेव्हा समाजही अशा लोकांकडे दुर्लक्ष करतो. असे लोक समाजात आपला मान सन्मान गमावून बसतात. परिणामी जेव्हा अशा व्यक्तीला एखाद्या गोष्टींची गरज असेल तेव्हा समाज कधीही अशा व्यक्तीची मदत करत नाही, अशा व्यक्तींच्या वाट्याला आयुष्यभर उपेक्षाच येते. […]
सोने दरात मोठी घसरण, आता ट्रेंड बदलणार का? नव्या अहवालाने खळबळ
सोन्याच्या दरात अचानक घसरणीने भारतीय दागिन्यांच्या बाजारपेठेतील ग्राहक आणि गुंतवणूकदारांच्या भावना बदलल्या आहेत. लग्नाच्या हंगामासाठी दागिने खरेदी करणाऱ्यांपासून ते दीर्घकालीन गुंतवणूकदारांपर्यंत सर्वजण कोड्यात सापडले आहेत. MCX वर एप्रिल २०२६ च्या डिलिव्हरीमध्ये सोन्याचा भाव १८ टक्क्यांनी घसरला. सोन्याची किंमत ३३,११२ रुपयांनी घसरून १,५०,८४९ रुपयांवर बंद झाली. दुसरीकडे, फेब्रुवारीतील वायदा १२ टक्क्यांनी किंवा २०,३२८ रुपयांनी घसरून १,४९,०७५ […]
Ishan Kishan: अवघ्या 14 चेंडूत शतकाचा उंबरठा गाठला, इशान किशनने षटकार मारत शतक केलं साजरं
भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी20 सामन्यात 5 गडी गमवून 271 धावा केल्या. तसेच विजयासाठी 272 धावांचं आव्हान दिलं. यात मोलाचा वाटा राहिला तो इशान किशनचा.. त्याच्या झंझावाती शतकामुळे भारताला धावांचा पल्ला गाठता आला. (Photo- BCCI Twitter) संजू सॅमसन 6 धावा करून बाद झाल्यानंतर इशान किशन मैदानात उतरला. इशान किशनने मिळालेल्या संधीचं सोनं केलं. मागच्या सामन्यात त्याला […]
6,6.6,6,6…! न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत षटकारांचा विक्रम टीम इंडियाने मोडला
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वीच्या चाचणी परीक्षेत टीम इंडिया पास झाली आहे. टी20 मालिकेत न्यूझीलंडला 4-1 ने पराभवाची धूळ चारली. पाचव्या टी20 सामन्यात भारताने न्यूझीलंडला 46 धावांनी पराभूत केलं. या सामन्यात भारताने 272 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. न्यूझीलंडचा संघ 225 धावा करू शकला. (Photo- BCCI Twitter) भारताने पाचव्या टी20 सामन्यात एकूण 23 षटकार मारले. यात इशान […]
Chanakya Niti : श्रीमंत होण्यासाठी कधीही निवडू नका हे तीन मार्ग, अन्यथा आयुष्यभर राहाल गरीब
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, तसेच ते एक अर्थतज्ज्ञ देखील होते. त्यामुळे माणसानं पैसा कसा कमवावा? पैशांचा वापर कसा करावा? पैसे कुठे खर्च करावेत आणि कुठे खर्च करू नयेत? याबाबत चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात माणसाच्या आयुष्यात जेवढं महत्त्व पैशांचं असतं, तेवढं महत्त्व इतर कोणत्याही […]
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! नवीन कृषी कायदे लवकरच संसदेत सादर होणार, शिवराज सिंह चौहान यांची घोषणा
राज्यासह देशातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधताना मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना कायदेशीर संरक्षण देण्यासाठी लवकरच संसदेत नवीन कायदे आणले जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच बनावट बियाणे, खते आणि कीटकनाशके विकणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यासाठीही या कायद्यांमध्ये तरतूद असणार आहे अशी माहितीही […]