राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराची सांगता झाली आहे. महायुतीसह महाविकास आघाडी, इतर पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी पायाला भिंगली लावून प्रचार केला. महायुतीतील प्रमुख पक्षांचे नेते गेल्या काही दिवसांपासून प्रचारात व्यस्त आहेत. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनीही जोरदार प्रचार केला. या प्रचारात […]
Shahaji Bapu Patil : काय झाडी, काय धाडी…शहाजीबापू पाटील नॉट ओक्के, कारवाईनंतर गहिवरले; म्हणाले हे बरोबर नाही…
शिंदे गटाचे नेते शहाजी पाटील यांच्या सांगोल्यातील कार्यालयावर निवडणूक आयोगाने धाड टाकल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन चर्चांना उधाण आले आहे. वरिष्ठ नेत्यांनी ही नियमित कारवाई असल्याचे म्हटले असले तरी, शहाजी पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “काय डोंगर, काय झाडी” म्हणत गुवाहाटीला गेलेले पाटील आता “काय धाडी!” म्हणत व्यथित झाले आहेत. भाजपसोबत सत्तेत असूनही आपल्यावर […]
तुला दोन मम्मी आहेत? धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या लग्नावरून ईशा देओलला शाळेत केलेला सवाल
Dharmendra Death : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचं 24 नोव्हेंबर 2025 मध्ये निधन झालं. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर सर्वत्र त्यांच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. धर्मेंद्र यांचं पहिलं लग्न प्रकाश कौर यांच्यासोबत झालं. तर दुसरं लग्न हेमा मालिनी यांच्यासोबत झालं… पहिल्या पत्नीपासून चार मुलं असताना धर्मेंद्र यांनी अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरा संसार थाटला आणि दोन […]
PM Modi : दितवाह चक्रीवादळामुळे मोठे नुकसान, PM मोदींचा श्रीलंकेच्या राष्ट्रपतींना फोन, मदतीचे दिले आश्वासन
गेल्या काही दिवसांपासून भारताच्या दक्षिणेकडील देश श्रीलंकेत दितवाह चक्रीवादळाचा कहर पहायला मिळत आहे. या चक्रीवादळात अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांच्याशी फोनवरून संवाद साधत जीवित आणि वित्तहानीबद्दल शोक व्यक्त केला. या कठीण काळात भारत श्रीलंकेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि या संकटाच्या वेळी आम्ही सर्वतोपरी […]
Post Office FD: 1 लाखाच्या गुंतवणूकीवर किती मिळणार रिटर्न? पाहा संपूर्ण कल्क्युलेशन
पोस्ट खात्याची टाईम डिपॉझिट (TD) योजना बँक एफडी सारखीच काम करते. परंतू पोस्टाच्या योजनेत व्याज जास्त आहे. 1, 2, 3 आणि 5 वर्षाच्या कालावधींचे पर्याय आहेत. सर्वात मोठी सुविधा, ही योजना केंद्र सरकारची गॅरंटी स्कीम आहे.त्यामुळे यात पैसा सुरक्षित असतो. पोस्ट ऑफीसच्या एफडीवर कालावधीनुसार 6.9% ते 7.5% पर्यंत व्याज मिळते. पाच वर्षांच्या एफडीत सर्वात जास्त […]
GK : 3 समुद्रांचा वेढा असलेले भारतातील एकमेव शहर कोणते?
भौगोलिक स्थान : कन्याकुमारी हे भारतीय द्वीपकल्पाचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे. या ठिकाणी बंगालचा उपसागर, अरबी समुद्र आणि हिंदी महासागर हे तीन समुद्र एकत्र येतात. त्रिवेणी संगम : या शहरात तीन समुद्र एकत्र येतात, त्यामुळे ठिकाणी होणाऱ्या त्यांच्या संगमाला धार्मिकदृष्ट्या 'त्रिवेणी संगम' मानले जाते आणि त्याला मोठे महत्त्व आहे. विविध रंगांचे पाणी : येथे तीन […]