राज्यासह देशातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधताना मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना कायदेशीर संरक्षण देण्यासाठी लवकरच संसदेत नवीन कायदे आणले जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच बनावट बियाणे, खते आणि कीटकनाशके विकणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यासाठीही या कायद्यांमध्ये तरतूद असणार आहे अशी माहितीही […]
IND vs NZ : इशानच्या शतकानंतर अर्शदीपचा पंजा, न्यूझीलंडचा 46 धावांनी धुव्वा, टीम इंडियाने 4-1 ने मालिका जिंकली
इशान किशन याने केलेलं शतक आणि त्यानंतर अर्शदीप सिंह याने घेतलेल्या 5 विकेट्सच्या जोरावर टीम इंडियाने न्यूझीलंडचा पाचव्या आणि अंतिम टी 20I सामन्यात 46 धावांनी धुव्वा उडवला आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर 272 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र न्यूझीलंडला 19.4 ओव्हरमध्ये ऑलआऊट 225 धावाच करता आल्या. भारताने अशाप्रकारे अंतिम सामन्यात विजय मिळवला. तसेच भारताने सूर्यकुमार यादव […]
बलुचिस्तानात बंडखोरांचा एकाच वेळी १२ शहरांवर कब्जा, अनेक पोस्ट सोडून पाक सैनिक पसार
पाकिस्तानच्या बलुचिस्तानात बलुच बंडखोरांनी हंगामा केला आहे. बलुच लिब्रेशन आर्मीने बलूचीस्थान प्रांच अनेक शहरांमध्ये एकसाथ हल्ला केला आहे. अनेक ठाण्यांवर सरकारी इमारतींवर कब्जा केला आहे. शनिवारी बलुचीस्थानात बलुच बंडखोरांनी विशेष म्हणजे बलोच लिबरेशन आर्मी (BLA) च्या जेयंद गटाने “ऑपरेशन हेरॉफ” च्या फेज 2 अंतर्गत मोठ्या प्रमाणावर हल्ले केले आहेत. बंडखोर बलुचांनी अनेक पोलिस ठाण्यांवर कब्जा […]
एक प्रायव्हेट चार्टर्ड विमान बुक करण्यासाठी किती खर्च येतो? तुम्हीही विमान भाड्याने घेऊ शकता का?
आकाशात उडणारं प्रायव्हेट जेट पाहून कधी तुमच्या मनात असा प्रश्न आला आहे का की प्रायव्हेट जेट हे आपल्यासारख्या सामान्य माणसांना देखील बुक करता येऊ शकतं का? जर खासगी विमान बुक करायचं असेल तर त्यासाठी किती खर्च येतो? आज आपण याबद्दलच माहिती जाणून घेणार आहोत. एक प्रायव्हेट जेट बुक करायचं असेल तर त्यासाठी सर्वसामान्यपणे किती खर्च […]
शुद्ध कापूर कसा ओळखायचा? जाणून घ्या या पाच सोप्या ट्रीक
सर्वात जास्त पूजेमध्ये वापरला जाणारा कापूर हा आपल्या त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी देखील फायदेशीर मानला जातो कारण त्यात अनेक गुणधर्म आहेत. पुजे दरम्यान घरात कापूर जाळल्याने त्यातून निघणारा धूर हा वातावरणातील बॅक्टेरिया मारतो आणि मनाला शांत करणारा एक आनंददायी सुगंध निर्माण होतो. तसेच आपल्यापैकी अनेकजण त्वचेवर कापूर देखील वापरतात, पण तुम्ही वापरत असलेला कापूर हा केमिकल […]
कोणत्या कारणामुळे सर्वात जास्त घटस्फोट होतात?
संवादाचा अभाव : हे सर्वात मोठे कारण मानले जाते. जेव्हा जोडीदारांमध्ये सातत्याने वाद होतात किंवा ते एकमेकांशी मोकळेपणाने बोलणे बंद करतात, तेव्हा नात्यात दुरावा निर्माण होतो. भावना व्यक्त न केल्यामुळे गैरसमज वाढतात आणि शेवटी नाते तुटण्यापर्यंत पोहोचते. आर्थिक समस्या : पैशांची कमतरता किंवा जोडीदाराच्या खर्च करण्याच्या चुकीच्या सवयी हे वादाचे मोठे केंद्र असते. आर्थिक ताणतणावामुळे […]