रणबीर कपूरच्या करिअरमधील सर्वांत मोठा आणि महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट असलेल्या ‘रामायण’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हनुमान जयंतीचं निमित्त साधत निर्मात्यांनी या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपटाची भव्यदिव्य झलक दाखवली आहे. या टीझरमधील प्रत्येक गोष्ट अत्यंत भव्य पद्धतीने चित्रित झाल्याचं दिसून येत आहे. तर प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत अभिनेता रणबीर विशेष लक्ष वेधून घेत […]
Archives for April 2026
तुम्ही खोटं बोलता तेव्हा शरीराचा हा अवयव गरम होतो; 99 टक्के लोकांना माहीत नसेल
अनेकजण असा दावा करतात की मी माझ्या आयुष्यात कधीच खोट बोलत नाही, परंतु प्रत्येक जण हा आपल्या आयुष्यात कधी न कधी खोटं बोलतोच. एखादा व्यक्ती खोटं का बोलतो? तर त्यामागे वेगवेगळी कारणं असू शकतात. एखादा व्यक्ती एखाद्या विशिष्ट परिस्थितीमुळे खोटं बोलू शकतो, तर काही जण एखाद्याची फसवणूक करायची म्हणून देखील खोटं बोलतात. काही -काही लोक […]
पन्नाशीनंतर व्हिटामिन्स D आणि B12 ची गरज का वाढते ? या पदार्थांद्वारे कमतरता पूर्ण करा…
वाढत्या वयासोबत शरीरावर अनेक बदल दिसू लागतात. हाडाचे मजबूती, स्मरणशक्ती आणि रोग प्रतिकारक शक्ती यांच्यावर मोठा परिणाम दिसून येत असतो. खासकरुन पन्नाशीनंतर शरीर पोषक तत्वांना आधीसारखे सहज शोषून घेऊ शकत नाही, त्यामुळे आहाराकडे आणि पोषक तत्वांकडे नीट लक्ष देणे खास गरजेचे आहे. व्हिटामिन्स भलेही कमी प्रमाणात असले तरी शरीराला नीट चालवण्यात त्यांची भूमिका मोठी असते. […]
6 मिनिट 44 सेकंदाचं तुफान रोमँटिक गाणं, बोल ऐकताच आठवेल पहिलं प्रेम; मन येईल भरून!
आजही 90च्या दशकातील गाण्यांची क्रेझ पाहायला मिळते. अनेकांच्या तोंडून त्या काळातील गाणी ऐकायला मिळकात. मग लग्न असो की कोणता खास प्रसंग अनेक ठिकाणी त्या काळातील गाणी लावली जातात. सोशल मीडियावरही लोक या गाण्यांवर रील्स बनवतात आणि आपल्या भावना शेअर करतात. त्या काळातील गायक, संगीतकार आणि गीतकारांनी इतक्या मनापासून काम केले आहे की, त्यांची गाणी काळाच्या […]
VIDEO: आयपीएल स्पर्धेत लखनौ दिल्ली सामन्यादरम्यान जोरदार राडा, स्टेडियममध्येच हाणामारी
आयपीएल स्पर्धेतील पाचव्या सामन्यात क्रीडाप्रेमींची निराशा झाली. कारण आयपीएल स्पर्धेतील या सामन्यात कमी धावसंख्येची नोंद झाली. चौकार षटकारांची आतषबाजी होईल असं चाहत्यांना वाटलं होतं. पण तसं काही झालं नाही. लखनौ सुपर जायंट्सचा संघ 18.4 षटकात 141 धावा करून सर्वबाद झाला. तर हे आव्हान दिल्ली कॅपिटल्सने 17.1 षटकात 4 गडी गमवून पूर्ण केलं. हा सामना दिल्ली […]
Latur News | लातूरमध्ये शेतीला अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठीने हाताशी आलेलं पिक उद्ध्वस्त
लातूरमध्ये अवकाळी पावसामुळे स्थानिक शेतकर्यांना मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात यंदा दहा दिवसांमध्येच तीन ते चार वेळा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे हाताशी आलेलं पिकं उद्ध्वस्त झाले. महाराष्ट्रातील विविध भागांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर नव्या अडचणी उभ्या राहिल्या आहेत. लातूरमधील शेत मालकाने सांगितले की, 9 लाख रुपये खर्च […]