आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमाला 28 मार्चपासून सुरुवात होत आहे. या निमित्ताने या स्पर्धेच्या इतिहासात ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या फलंदाजांबाबत जाणून घेऊयात. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक वेळा ऑरेंज कॅप जिंकण्याची कामगिरी ही ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज डेव्हिड वॉर्नर याने केली आहे. Source link
Archives for March 2026
IPL 2026 : नियम म्हणजे नियम, बीसीसीआयचा 19 व्या मोसमाआधी मोठा निर्णय; खेळाडूंना झटका! काय झालं?
आयपीएल स्पर्धेतील 19 व्या मोसमाचा एक एक दिवस जसा जसा जवळ येतोय तसं तसं चाहत्यांची उत्सूकता वाढत आहे. खेळाडूही शेवटचे काही दिवस बाकी असल्याने जोरदार सराव करत आहेत. तसेच टीम मॅनेजमेंट खेळाडूंकडून कसून सराव करुन घेतला जात आहे. प्रत्येक मोसमाआधी बीसीसीआयकडून संघांसाठी काही नियमावली तयार करण्यात येते. तसेच नव्या मोसमापासून एखाद्या नियमाची अंमलबजावणी केली जाते. […]
कॉम्प्रिहेंसिव कार विमा म्हणजे काय? त्याचे फायदे काय आहेत?
तुम्हाला कारच्या वेगवेगळ्या इन्शुरन्सविषयी माहिती असेल, पण आज आम्ही तुम्हाला Comprehensive Car Insurance याविषयीची माहिती देणार आहोत. तुम्ही हा इन्शुरन्स घेतल्यास तुम्हाला वाहनाचे नुकसान, यासह दोन्ही थर्ड पार्टी, अशा दोन्ही गोष्टींचा फायदा होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया. आपल्या कार आणि पैशाच्या सुरक्षिततेसाठी योग्य कार विमा निवडणे खूप महत्वाचे आहे. Comprehensive Car Insurance यात […]
Gautami Patil : गौतमीच्या गळ्यात कोणाचं नाव, सोन्याच्या साखळीत…लग्नाचे फोटो शेअर करताच त्या व्हिडीओची चर्चा!
नृत्यांगणा गौतमी पाटील हिला आज ओळखीची गरज नाही. तिच्या नृत्यांच्या कार्यक्रमाला आज हजारो तरुणांची गर्दी असते. विशेष म्हणजे तिला सोशल मीडियावरही मोठी फॅन फॉलोइंग आहे. तिने टाकलेल्या एका व्हिडीओवर हजारो लोक लाईक करतात. गौतमी पाटील नृत्याच्या किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमात खूप सुंदर दागिने परिधान करते. तिच्या मेकअप आणि दागिन्यांचीही तेवढीच चर्चा होते. सध्या गौतमीच्या अशाच […]
WITT Summit 2026 : जग कुरुक्षेत्र बनलंय पण PM मोदींकडे शांततेचा मंत्र, टीव्ही9 चे CEO आणि MD बरुण दास यांचे भाष्य
टीव्ही9 नेटवर्कच्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ (WITT) या समिटचे नवी दिल्लीत आयोजित करण्यात आले आहे. टीव्ही9चे सीईओ आणि एमडी बरूण दास यांनी ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे (WITT Summit 2026)’ या मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले. त्यांनी सांगितले की पंतप्रधानांच्या उपस्थितीबद्दल आणि आतापर्यंतच्या 8,932 दिवसांच्या कार्यकाळासह देशातील सर्वाधिक काळ सेवा देणारे नेते म्हणून त्यांच्या […]
थंड पाणी प्यावं की नाही ? आरोग्यासाठी ते धोकादायक ठरतं का ?
उन्हाळ्याच्या हंगामात लोक थंड पाणी पिणे पसंत करतात, कारण यामुळे त्वरित आराम आणि थंडपणा मिळतो. लख्ख ऊन आणि घामानंतर थंड पाणी शरीराला ताजेतवाने वाटते. हेच कारण आहे की फ्रीजचे पाणी किंवा बर्फाचे पाणी सहसा प्रत्येक घरात वापरले जाते. तथापि, प्रत्येक सवयीचा शरीरावर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होतो आणि थंड पाणीही त्यापासून वंचित राहत नाही. बरेच लोक […]