वुमन्स टीम इंडियान आयपीएलच्या 19 व्या मोसमादरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. वुमन्स टीम इंडिया या दरम्यान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआय निवड समितीने 24 मार्च रोजी भारतीय संघाची घोषणा केली. या 15 सदस्यीय भारतीय संघात भारती फुलमाळी हीला संधी देण्यात आली. भारती शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना हा 2019 […]
Archives for March 2026
NZ vs SA 5th T20i : न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिका पाचवा टी 20i सामना कधी? फायनलला किती वाजता सुरुवात होणार?
न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेचा विजेता कोण ठरणार? याचा निकाल हा बुधवारी 25 मार्च रोजी लागणार आहे. उभयसंघात आतापर्यंत या मालिकेतील एकूण 4 टी 20i सामने खेळवण्यात आले आहेत. ही मालिका 2-2 ने बरोबरीत आहे. त्यामुळे पाचवा आणि अंतिम सामना जिंकून कोणता संघ मालिका उंचावणार? याची प्रतिक्षा क्रिकेट चाहत्यांना लागून […]
Satta Sammelan : सचिन बेस्ट की विराट सर्वोत्तम? सौरव गांगुलीने विषयच संपवला, म्हणाला….
टीव्ही 9 भारतवर्षच्या सत्ता सम्मेलन या विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली. तसेच या कार्यक्रमाला भारतीय क्रिकेट वर्तुळातील आजी माजी खेळाडूंनीही उपस्थिती लावली. ऑलराउंडर अक्षर पटेल आणि वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह या दोघांनी या कार्यक्रमात अनेक गोष्टींवर भाष्य केलं. तसेच टीम इंडियाला लढायला आणि भिडायला शिकवणारा दादा म्हणजेच माजी कर्णधार सौरव गांगुली याने देखील […]
नवीन गाण्यांवर समीर अंजान यांची स्पष्ट भूमिका; ‘चुनर सरके’वरून वाद पुन्हा पेटला
WITT: दिल्लीमध्ये आयोजित What India Thinks Today Summit 2026 या कार्यक्रमात देशभरातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी मंचावर प्रसिद्ध गीतकार समीर अंजान यांनी उपस्थित राहून त्यांच्या कारकिर्दीबद्दल आणि सध्याच्या चित्रपटसृष्टीतील बदलांबाबत मनमोकळे विचार मांडले. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सर्वाधिक गाणी लिहिण्याचा मान मिळवलेल्या समीर अंजान यांनी बॉलिवूडमधील त्यांच्या दीर्घ प्रवासाचा उल्लेख केला. अनेक […]
मध्य पूर्वेतील युद्ध कसे थांबणार ? खामेनेई यांच्या प्रतिनिधींनी TV9 शी केली बातचीत
अमेरिका आणि इराणमध्ये सिजफायर व्हावी यासाठी व्हाईट हाईस प्रशासन सातत्याने प्रयत्न करत आहे. या दरम्याने भारतातील इराणचे सुप्रीम लीडर मोजताबा खामेनेईंचे प्रतिनिधींनी युद्ध कसे रोखता येईल या संदर्भात TV9 भारतवर्षशी बोलताना विस्तृत सांगितले. ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे ‘या कार्यक्रमात बोलताना सर्वोच्च नेत्याचे प्रतिनिधी असलेल्या अब्दुल माजिद हकीम इलाही यांनी म्हटले की अमेरिकेवर भरवसा करता येऊ […]
चाळीशीनंतर वजनच कमी होत नाहीये? दुपारनंतरच्या ‘या’ सवयी बदला आणि फायदा बघा…
चाळीशीनंतर, बऱ्याच लोकांना असे वाटू लागते की वजन कमी करणे पूर्वीसारखे सोपे राहिलेले नाही. काही लोकांना असे आढळून येते की, कमी खाऊनही त्यांच्या कमरेभोवती चरबी वाढते, तर काही लोकांना असे आढळते की नियमित व्यायाम करूनही त्यांचे वजन हळूहळू कमी होते. याचे कारण असे आहे की, काळानुसार शरीरात अनेक बदल घडतात, जसे की स्नायूंची घट, ऊर्जेचा […]