इराण-इस्रायल यांच्यातील युद्धामुळे अनेक ठिकाणी गॅस सिलिंडरची टंचाई निर्माण झाली आहे. आता पेट्रोल आणि डिझेलचीही कमतरता भासू शकते, असा दावा केला जातोय. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. असे असतानाच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून इंधन टंचाईच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण […]
Archives for March 2026
IPL 2026 स्पर्धेपूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघाला मोठा धक्का, मॅच विनर खेळाडूने घेतली माघार
आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी बऱ्याच घडामोडींना वेग आला आहे. देशात विधानसभा निवडणुका होणार असल्याने पहिल्या टप्प्याचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. असं असताना काही खेळाडूंच्या माघारीमुळे आयपीएल फ्रेंचायझींना धक्का बसला आहे. असं असताना दिल्ली कॅपिटल्स संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण या स्पर्धेपूर्वी कागदावर हा संघ मजबूत दिसत होता. पण या स्पर्धेपूर्वी दोन मोठे धक्के बसले आहेत. […]
वाय-फाय राउटरलाही असते एक्सपायरी डेट; कधी, किती वर्षांनी बदलावा?
आपल्यापैकी अनेकजण एकदा वाय-फाय राउटर लावले की ते वर्षानुवर्षे बदलत नाहीत. मात्र, इलेक्ट्रॉनिक उपकरणांप्रमाणेच राउटरलाही एक एक्सपायरी डेट असते. ऐकून धक्का बसला ना, पण हे खरं आहे. तज्ज्ञांच्या मते, जुन्या राउटरमुळे केवळ इंटरनेटचा वेग मंदावत नाही, तर तुमच्या गोपनीयतेलाही मोठा धोका निर्माण होऊ शकतो. 'कंझ्युमर रिपोर्ट्स' सारख्या संस्थांच्या अहवालानुसार, उत्तम सुरक्षा आणि हाय-स्पीड इंटरनेटसाठी ३ […]
अक्षय कुमारचा 26 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; ट्रोल होताच म्हणाला “खऱ्या आयुष्यातही..”
अभिनेता अक्षय कुमार पुन्हा एकदा हॉरर कॉमेडी चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रियदर्शन दिग्दर्शित ‘भूत बंगला’ हा चित्रपट येत्या 10 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री वामिका गब्बीची मुख्य भूमिका आहे. नुकतंच या चित्रपटातील दोघांचं एक रोमँटिक गाणं लाँच झालं. या गाण्यात 58 वर्षीय अक्षय त्याच्यापेक्षा वयाने 26 वर्षांनी लहान वामिकासोबत रोमान्स […]
जिथे हिंदूंची संख्या जास्त तिथे मुस्लिमांना धोका नाही, ओवैसींना जी किशन रेड्डी यांचे प्रत्युत्तर
टीव्ही9 नेटवर्कच्या सत्ता संमेलनात केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी किशन रेड्डी यांनी दिल्लीतील उत्तम नगर येथील घटनेवर असदुद्दीन ओवैसी यांच्यावर प्रत्युत्तर दिले. याच कार्यक्रमात ओवैसी यांनी भारतात ईद साजरी करण्याचीही मोकळीक नाही असे म्हटले. यावर रेड्डी यांना ओवैसी यांच्या विधानावरतुमचे काय मत आहे? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना जी किशन रेड्डी […]
Chanakya Niti : या 5 लोकांपासून कायम दूर रहावे, अन्यथा आयुष्यातील अडचणी वाढतच जातील
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी म्हटलं की जगातील सर्वच लोक हे चांगले असतात असं नाही किंवा जगातील सर्वच लोक हे वाईट असतात असं देखील नाही. त्यामुळे तुम्हाला चांगली माणसं आणि वाईट माणसं यातील फरक ओळखता आला पाहिजे. ज्या लोकांना […]